Wednesday, March 10, 2010

सच्चाई समझने का प्रयास...

यह पोस्ट एक चरित्र-ग्रंथ पर आधारित है । "नरेंद्रायण" - लेखक श्री. गिरीश दाबके, नवचैतन्य प्रकाशन. यह चरित्र- ग्रंथ जाने माने नेता तथा विवादित पुरुष नरेंद्र मोदी पर केंद्रित है । जब उनको जाना- माना कहा जाता है; तो प्रश्न आता है कि उनके बारे में क्या "जाना" जाता है और क्या "माना" जाता है ? या फिर वे कितने "जाने" जाते है और कितने तथा कैसे "माने" जाते है । जानने का सम्बन्ध प्रचिती से- अनुभव से है; तथा मानने का सम्बन्ध विश्वास या युँ कहे तो बायस से है ।

प्रस्तुत ग्रंथ एक ऐसा उदाहरण और प्रकाश डालनेवाला माध्यम है; जो हमें बताता है की सच्चाई क्या नही है और क्या हो सकती है । जो भी हम मान के चलते है; उससे विपरित सच्चाई हो सकती है । ग्रंथ हमे कोई भी मत या बायस बनाने से पहले सच्चाई को जानने की, समझने की तथा उसका अभ्यास करने की आवश्यकता पर प्रकाश डालता है ।

आम इन्सान की नजर में नरेन्द्र मोदी का नाम सुनतेही क्या आता है ? ब्रेन स्टॉर्मिंग करें तो ऐसे ही कुछ उत्तर मिल सकते है - Genocide, Mass murder, riots, fundamentalist ऐसे ही । या युँ कहिए कि जो व्यक्ति सच्चाई नही जानता; उसकी ऐसी धारणा हो सकती है । लेकिन जब इस ग्रंथ मे "सच्चाई" के कम सुने पहलूओं को बताया जाता है; तो धीरे धीरे समझ में आता है; की सच्चाई उपर दिए गए अंग्रेजी शब्द नही है । तो आखिर सच्चाई क्या है ? कहना होगा की यह ग्रंथ काफी हद तक नरेंद्र मोदी से संबंधित "Frequently Asked Questions" का उत्तर देता है ।

जो भी सामान्य अवधारणा होती है; वो ज्यादातर मीडिया के कथन पर आधारित होती है । इस बात को यहाँ जानना जरूरी है की हमारी मीडिया के 90% मालिक या आर्थिक स्रोत विदेशी ताकतें है । क्या हम केवल उनके बयान पर विश्वास करें; या जमिनी स्थिति को जानें ? मीडिया कहती है की बीजेपी मनुवादी पार्टी है । पर सच्चाई है की इसी पार्टी के सबसे अधिक एस-सी, एस- टी तथा ओबीसी सांसद है । मोदी को हिटलर कहा जाता है; पर वास्तव यह है की उनके द्वारा बढावा दिए गए पतंग महोत्सव से मुस्लीम कार्मिकों को करोडों का मुनाफा हुआ, उनका व्यवसाय बढा है । गुजरात को विकृत राज्य कहा जाता है; पर यह वही राज्य है; जहाँ पर आदिवासियों को सबसे अधिक जमीन का वितरण हुआ है तथा उसका आदिवासियों पर बजेट अलोकेशन भी सबसे अधिक है । इस प्रकार इस पुस्तक में विस्तार से सच्चाई के कम जाने गए पहलूओं का अच्छे से विस्तार किया गया है ।
नर्मदा बांध तथा विकास की नीति पर भी इसमें उल्लेखनीय भाष्य है । मीडिया और उनके आंतर्राष्ट्रीय समर्थक कहते है की नर्मदा पर बांध से आदिवासियों का नाश किया जा रहा है । प्रस्तुत ग्रंथ में सीधा सवाल किया गया है कि ऑस्ट्रेलिया- आफ्रिका से लेकर अमेरिका तक जिन लोगों ने आदिवासियों को लूटा, उनकी संस्कृति को ध्वस्त किया; वो लोग भारत के आदिवासियों का पक्ष कैसे ले सकते है ? प्रस्तुत पुस्तक में संबंधित एनजीओ तथा आंतर्राष्ट्रीय फॅक्टर्स से संबंधित घटनाचक्र तथा पहलू विस्तार से बताए गए है ।

इतनाही नही; यह ग्रंथ सिर्फ चरित्र ग्रंथ ही नही; अपितु हिंदुत्व- बीजेपी की विचारधारा पर एक सराहनीय भाष्य है; जो हमें यह मॅसेज देता है; कि किसी भी तरह का मत बनाने से पहले हमें अच्छे से जमिनी स्थिती को खुले मन से समझना चाहिए; विस्तार से अभ्यास करना चाहिए । आज के समय में जब हर एक गुट अलग विचारधारा तथा पहचान मानता है; तथा उसमें ही खुद को सीमित रखता है; यह बात और यह समझ बहोत अहम बनती है ।

11 comments:

  1. मी हे पुस्तक वाचलं नसलं तरी हे लेखक हिंदूत्ववाद्यांचे हस्तक का नसावेत आणि म्हणूनच त्यांनी या प्रकारे मोदींची बाजू मांडली असेल कदाचित? गुजरात दंगलीच्या काळात झालेलं हत्याकांड जगजाहीर आहे. ते कोणत्याही आंतराराष्ट्रीय संस्थांच्या हस्तकांनी किंवा मीडियाने सांगण्याची गरज नाही. आणि असं हत्याकांड करून त्यावर व्हाईट वॉश म्हणून पतंग महोत्सवाने मुस्लिमांना आम्ही रोजगार पुरवला असा तथाकथित सेक्युलॅरिझम भाजप त्यांचा राम मंदिर मुद्दा पडल्यापासून करत आहे. हत्या करणा-याने नंतर त्या हत्या करणा-यांच्या कुटुंबीयांना मदत दिल्यास त्याचे सगळे गुन्हे माफ होत नाहीत. होऊही नये. राहिला मुद्दा आदिवासींची. नुसत्या जमिनी देऊन काय फायदा. त्या नापीक असतील तर त्या काय करायच्याहेत. दुसरा मुद्दा अमेरिकन किंवा इतर परदेशी लोकांनी आपल्या आदिवासींना लुबाडलं म्हणून मोदींनी पण तसंच करावं का? त्यामुळे मोदी सरकार विकास करणारं की काय असेल लोकांच्या मताने पण त्यांचं सिंहासन हजारो निरापराध माणसांच्या रक्ताने माखलेलं आहे हे नक्की. असा विकास काय कामाचा... हे विवेकी माणसांनी ठरवायला हवं!

    ReplyDelete
  2. धन्यवाद प्रणव! बरोबर आहे; ह्या प्रकारे क्रिटिकल विचार करणं उत्तम आहे. पण आपण ह्या विषयावर अभ्यास करूनच; तो सर्व बाजूंनी क्रॉस चेक करूनच आपलं मत आणि जजमेंट बनवावं असं मला वाटतं; कोणी काय म्हणतं; ह्यावरून कोणतीही गोष्ट गृहित धरू नये; लगेच मत बनवू नये. आज सत्य कमालीचं गुंतागुंतीचं आणि आईसबर्गसारखं झालं आहे; म्हणून ही सावधानता असावी असं वाटतं.

    ReplyDelete
  3. माझ्या मते मी जी मतं मांडली आहेत ती मी जितका अभ्यास किंवा वाचन केलंय त्यावरूनच. दुसरा मुद्दा असा की सगळाच मीडिया आंतरराष्ट्रीय संस्थांचा हस्तक आहे असं अजिबात नाही. अन्यथा आपल्या देशात सगळीच अनागोंदी माजेल. त्यामुळे काहीही झालं की मीडियाला दोष देणं हे फारसं योग्य नाही. सत्य कमालीचं गुंतागुंतीचं असतं हे ठीक पण त्याचा आभास सहज निर्माण करता येऊ शकतो आपापल्या सोयीनुसार. तेव्हा परखडपणे, त्रयस्थपणेच विचार केला तरच सत्याचा काही अंश जाणून घेता येईल.

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर. पण आपण निरपेक्षपणे- त्रयस्थपणे पाहतोय की कोणाची बाजू घेऊन बघतोय; हे क्रॉस चेक आणि अभ्यासाशिवाय समजणार नाही. मनापासून धन्यवाद !

    ReplyDelete
  5. नमस्कार! मी हे पुस्तक वाचलेलं नाही, पण तू "Going Places" च्या "further" जाऊन असे ब्लॉग्ज लिहीण्यास सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन!
    प्रणव यांची comment बरोबर आहे पण मला असं विचारावंसं वाटतं की २००१ नंतरच्या गुजरातबद्दल जो कोणी बोलतो तो केवळ दंगलींबद्दलंच(किंवा "ह्त्याकांडाबद्दल") बोलतो. आपण हे सोयीस्कररित्या विसरतो की गुजरात दंगल ही एक reaction हो्ती, कारसेवेवरुन परत येणारयांवर केलेल्या हल्ल्याची. साबरमती एक्स्प्रेस जाळून ५२ जणांच्या केलेल्या हत्येची. ही गोष्ट कुणालाच माहीत नाही का? जर दंगल एक हत्याकांड असेल तर हे हत्याकांड नाही का? आणि भूजच्या भुकंपानंतर तसंच त्सुनामीनंतर RSS, BJP etc यांनी केलेल्या मदतकार्याचं काय?

    ReplyDelete
  6. धन्यवाद गिरीश ! तुझ्या कमेंटमुळे माझ्या ब्लॉगला खरोखर शोभा येत आहे. खरं आहे. गुजरातमध्ये झालेली दंगल ही गोध्रा हत्याकांडानंतरचा सामाजिक- सार्वत्रिक उठाव होता. आणि गोध्रा शहराला 75 वर्षांची अशांतता परंपरा आहे. आपल्याला ह्या सार्‍या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि तू म्हणाला तसं त्यातून पुढे जावं लागेल. रचनात्मक मार्ग काढावे लागतील. आणि धर्मावर आपलं लक्ष केंद्रित करण्यापेक्षा विकासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. My name is Indian and I am a development creater ह्या नुसार ! आपली दृष्टी मोठी करावी लागेल.

    ReplyDelete
  7. हिंदी ब्लाग लेखन के लिए स्वागत और बधाई
    कृपया अन्य ब्लॉगों को भी पढें और अपनी बहुमूल्य टिप्पणियां देनें का कष्ट करें

    ReplyDelete
  8. Is tarah kee charcha avashyak hai..swagat hai..

    ReplyDelete
  9. Sikkeke dono pahlu ,istarah kee charchase saamne aate hain...

    Asaa uhapoh atyant garjecha aahe..mala Pranav yaanchi baju/mate patli..

    ReplyDelete
  10. हे मी पुस्तक वाचलेलं नाही.परंतु नरेंद्र मोदींबद्दल अनेक अप्रचार प्रचलित आहेत.हे मलाही पटते.गुजरात दंगल ही एक रिएक्शन होती. गिरीशचा मुद्दाही अगदी बरोबर..
    नरेंद्र मोदींनी गेल्या 8-9 वर्षात गुजराथचा मोठ्या प्रमाणात विकास केलाय. अंबांनी पासून टाटांपर्यंत आणि राज ठाकरेंपासून अमिताभ बच्चन पर्यंत सा-यांना या मोदींनी भूरळ घातलीय. केवळ सेलिब्रिटी आणि उद्योगपती नाही तर सामान्य गुजराथीही मोदींवर भरभरुन प्रेम करतात. हे मी स्वत: गुजराथमध्ये फिरताना, मुंबईतील गुजराथी मित्रांबरोबर बोलताना अनुभवलंय. ( या पैकी कोणीही संघ किंवा भाजपवाला नाही )
    विकास पूरुष ही एक नवीन इमेज मोदींनी गेल्या काही वर्षात तयार केलीय.झटपट निर्णय घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. न खातो न खदाती ही 'ही त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे भ्रष्ट,कर्तव्यचुकार नोकरशाहा, राजकरणी त्यांना दबकून असतात.
    बाकी केवळ पुस्तक परीचय़ ब्लॉगवर देण्याचा उद्देश काय हे काही मला समजले नाही. मोदींवरचे लेखकाचे विचार कळाले असते तर काही अधिक लिहता आले असते.
    पुढील लेखनाला शुभेच्छा

    ReplyDelete

आपने ब्लॉग पढा, इसके लिए बहुत धन्यवाद! अब इसे अपने तक ही सीमित मत रखिए! आपकी टिप्पणि मेरे लिए महत्त्वपूर्ण है!