Monday, October 4, 2010

People for Profit

Hello.
This is a great article about NGO's published in Times Crest. Sharing it here, thanks to Times Crest and the writer.

 

People for Profit

Arati R Jerath | September 18, 2010

Thirty years ago, Rohit was a small-time health worker in a village on the outskirts of Allahabad in Uttar Pradesh. At the time, malaria eradication was a major concern in a poor nation plagued by epidemics of the Third World variety. Being a resourceful young man, he managed to corner a tiny fraction of the funds that the Uttar Pradesh government had earmarked to stamp out this mosquito-borne infection. He was soon running a small non-governmental organisation for anti-malaria programmes in the village.
Ten years later, the malaria menace had petered out and so had the money. A globalising India of the '90s was shifting gears and priorities. International pandemics were 'in' and the new buzzword in the health sector was HIV/AIDS. "Humne dekha ki AIDS mein bahut paisa hai (I saw there was lots of money to be made from anti-AIDS campaigns), " Rohit was to say later. He did a rapid makeover, moved to the city, and plunged into HIV/AIDS awareness campaigns.

The next decade swept Rohit (whose name we have changed on request) to dizzy heights. He shifted base again, this time to an office in upmarket south Delhi. And he went in for another makeover, dumping prosaic health campaigns for high-flying conferences on the latest international flavour - climate change. He now jets all over the world and his NGO is flourishing. "Ab to hum metro mein pahunch gaye hain. Climate change mein khas kaam nahin karna padChta hai aur paisa bahut hain (I've reached the metro now. There isn't much work do on climate change, but there's plenty of money), " he boasts. He looks like a man well satisfied with himself.

In many ways, Rohit's metamorphosis from a modest, village-level, kurta-pyjama clad activist into a well-heeled, suited-booted, city slicker whose voice is heard in high places, mirrors the changing face of India's burgeoning voluntary sector. Once the preserve of the humble jholawallah, the 'third sector' of the Indian economy is now teeming with smart men and women, armed with management degrees, laptops and huge funds generated by a liberalised and booming economy. As the state retreats in an era of privatisation, new-generation NGOs have moved in to fill the vacuum, often doing what the government used to do in rural areas and urban slums or conducting advocacy programmes for policy interventions, even holding skill-building workshops to update small voluntary groups. Their activities are vast and varied and bear little resemblance to the sweetly charitable work of the silent, selfless grassroots workers of the '70s and the '80s.

The growth of the sector has been explosive in the past two decades, both in numbers and financial resources. First, the numbers. If the findings of a survey conducted by the Central Statistical Organisation of the ministry of statistics in 2008 are to be believed, there are as many as 3. 3 million NGOs registered in India. In other words, there is one NGO for every 400 Indians. No other country in the world boasts of such huge numbers in the third sector. However, this mind-boggling figure should be taken with a pinch of salt, as even the CSO report has acknowledged that many are probably defunct. But, as Sanjay Agarwal, a chartered accountant who works with several NGOs, said, "At least the CSO has tried to shine a light where there was darkness all these years. No one has ever tried to collate any kind of data on the voluntary sector. "

The CSO report then is a starting point and its data is revealing. It found that the big growth spurt has happened since 1991. As many as 30 per cent of the 3. 3 million NGOs were registered in the decade of the '90s and 45 per cent more came up after the year 2000. While religious organisations and charities were the most commonly registered societies in the period before 1970, there was a phenomenal expansion in social service organisations after 1991 - as much as a 40 per cent increase, according to the CSO report.
It is significant that the phenomenal expansion of the voluntary sector coincides with the opening up of the economy and its rapid growth. India was changing as it privatised and globalised, and the changes saw NGOs blooming in thousands as civil society matured and began asserting itself. Nothing underscores their growing influence more than enforcement of the Right to Information Act and the National Rural Employment Generation Act, both of which were products of pressure from civil society organisations.

Yet, despite such unprecedented growth, there has been little or no effort to map the voluntary sector or streamline it for transparency. It remains opaque, with questionable accountability levels, leaving it vulnerable to scams and scandals and the inevitable public suspicion about sources and utilisation of funds. Because of the lack of comprehensive data, even estimates about the financial size of the sector vary. One figure is as high as Rs 75, 000 crore annually, but Rajesh Tandon, president of PRIA (Society for Participatory Research in Asia), a leading mega NGO that works with a host of smaller ones, puts the amount of money available to this sector at around Rs 40, 000 crore per year.

Most of the funding comes from domestic sources, of which the government is the largest donor. However, foreign donations make up a significant portion of the financial resources available to NGOs. Unfortunately, here too, despite a Foreign Contributions Regulation Act, no authentic figures are available, underlining the laxity that prevails in this sector. Home minister P Chidambaram told Parliament recently that the government recorded a figure of around Rs 10, 000 crore from foreign donations last year. He went on to add that this figure was grossly undervalued because nearly half the NGOs registered to receive foreign aid had not reported contributions they have received over the years. In other words, he said, foreign funding of the NGO sector could be as high as Rs 20, 000 crores.

The prevailing confusion and the lack of systems to track movement of funds have only served to tarnish the image of the voluntary sector, despite the good work that many of them do. As with every sector, there are good NGOs and bad NGOs. Unfortunately, the latter hog the headlines. Scams are aplenty, particularly when it comes to the disbursement of government money. The rural development ministry's main funding agency, which also happens to be the biggest government donor, CAPART (Council for Advancement of People's Action and Rural Technology ), fell into disrepute because of the high level of corruption in the department.
Said Mihir Shah, member, Planning Commission, "We did a cleanup of CAPART 10 years ago and knocked off hundreds of NGOs for misappropriation of funds. We even found that some people were giving out registered NGOs as part of dowry because of the funds they had at their disposal. Of course, this can't happen without the collusion of officials in the department. Some officials are facing CBI investigations now. " But Shah added that the rot in CAPART has continued despite the surgery a decade ago and he has now been entrusted with the task of overhauling it completely.

The more honourable among the NGO leaders are disturbed by the corruption shadow that dogs the sector and gives it a "bad" name. "The trouble is that a host of NGOs have come up, headed by retired bureaucrats or politicians, " lamented Tandon. "They know where the money is and how to get it. And they are all siphoning off government funds with the help of corrupt officials. This is particularly prevalent at the state and district levels where there is little monitoring. We at PRIA don't touch government money because we know that we'll have to pay a kickback of 20-25 per cent. "

People like Mathew Cherian, CEO of Help Age India, and Venkat Krishnan, director of Give India, are among those who have taken the initiative to bring some transparency into the sector by floating a set of norms for better governance practices. Cherian heads a consortium called Credibility Alliance, which has started a registration process for NGOs after vetting their credentials. In the six yeas since it was formed, Credibility Alliance has only managed to accredit some 600 NGOs so far. Clearly, there's little enthusiasm in the sector for self-regulation or accountability.

There is widespread agreement that the absence of an accountability mechanism is a huge handicap for the sector, especially when it comes to raising funds. A survey on "Giving in India", circulated by Cherian, came up with revealing figures on the trust deficit from which the sector suffers. It found that 45 per cent of respondents were not confident about the manner in which NGOs use donations;as many as 74 per cent felt that more stringent regulation of the sector is needed, and 56 per cent felt that the money doesn't reach those it is supposed to benefit. Almost half the NGO executives interviewed in the survey admitted that there are serious ethical violations in the NGO community.

Obviously, a lot is at stake here for the "good" NGOs and after they mounted pressure on the government, the Planning Commission in 2007 finally announced a national policy for the voluntary sector. One of the key recommendations was the formation of a National Accreditation Council to register NGOs that follow good governance practices. It was felt that this would help active and credible organisations raise donations. Unfortunately, there has been no movement to implement the policy on the ground. It remains on paper even today.

Funding is one of the biggest issues for the voluntary sector today, with many NGO leaders concerned that the pursuit of money is introducing distortions that could end up defeating the very purpose of civil society organisations. For instance, often, it's the money that drives the agenda of an NGO, like it did for Rohit, not the other way around. "Some years ago, we used to joke that more people are living off AIDS than dying from it, " laughed Krishnan. "That was when international funding for AIDS campaigns and research suddenly went up and we saw NGOs coming up in hundreds in this field. "

Sunita Narain, director of Centre for Science and Environment, said this trend was a source of concern because "flavour-of-the-month" NGOs tend to dance to the tune of their international donors, instead of focusing on what is good for the constituency with which they work. "After the NDA government kicked out bilateral donor agencies, we've been left with the worst kind of donors, " she said. "They are totally driven by their own agendas and interests, which may or may not converge with ours. "

In a study published last year in the influential medical journal, The Lancet, an analysis of over $9 billion donated by the Bill & Melinda Gates Foundation between 1998 and 2007 showed how big money can distort spending priorities. The study said that the Foundation had "a focus on malaria in areas where other diseases cause more human harm, "creating "perverse incentives for politicians, policymakers, and health workers". The Gates Foundation, with a $38 billion corpus, is the world's biggest donor agency and its annual budget surpasses that of the World Health Organisation. The Lancet study said that 65 per cent of the funding by the Foundation went to just 20 organisations. The study also criticised the governance mechanism of the Foundation, saying that "it seems to be largely managed through an informal system of personal networks and relationships rather than by a more transparent process based on independent and technical peer review".
Krishnan, a product of IIM(A), also expressed concern about the proliferation of professional NGOs. While the steady influx of educated management executives and other trained personnel has helped the voluntary sector to upscale itself and find a voice that is heard and taken seriously today, it also threatens to fundamentally alter the character of the sector. "More and more people see NGOs as a way to make money. If people look to get a salary from voluntary organisations or if their livelihood depends on them, it just won't work, " he warned.

The government, he stressed, must create an enabling environment for NGOs to raise funds, whether from private donations or government funds so that they nurture their independent character. "A vibrant, thriving voluntary sector is the bedrock of a democracy. Citizens should be able to intervene where government can't and they should be empowered to influence policy for the greater good of the society. "
Concurring with this view, Narain said, "The question we must ask ourselves is whether we want dissenting voices in our democracy. The role of an NGO is that of a watchdog. In Europe, governments actually fund dissent so that the watchdog function of the voluntary sector is protected. My concern is that this role is being diluted in India because NGOs, particularly the larger ones, have to look for money to sustain themselves. "
She felt that NGOs are increasingly moving towards the corporate sector or have settled for becoming extension agents for government by performing services that the state no longer wants to do. These could be as basic as running anganwadis in rural areas or building toilets or digging wells. Tandon noted that the proliferation of NGOs that provide such extension services has forced them to adopt corporate practices, which is changing the nature of the voluntary sector. "They now have to bid through tenders for these services and have to compete for funds, " he said.

Many NGO leaders are worried about the impact that the provisions of the new Direct Tax Code and the recently amended Foreign Contributions Regulation Act will have on voluntary organisations. Cherian feared they will severely hamper the voluntary sector's ability to raise money. So did Krishnan. "The government is just making life more difficult for the genuine ones, " he said.

While the voluntary sector has certainly come of age in India and is increasingly working with government and corporates to bridge the gap with the people, there is also an existential question that haunts many. Said Ajay Mehta, executive director, National Foundation for India, "As I see it, NGOs must play a transformational role in society. It's not just about making governments or corporates accountable but also about making society accountable. Unfortunately, the transformational part has gone out of the discourse of both NGOs and donors. What we have left is 'rights', like the right to food or the right to education. Is this enough to build a better society?"

THE RIGHT MIX


Credibility Alliance is a consortium of NGOs that has been trying since its formation in 2004 to enhance accountability and transparency in the voluntary sector. It has laid down a set of minimum good governance norms that were endorsed by the Planning Commission as a "starting point" for the proposed National Accreditation Council, envisaged as the nodal agency for NGOs. The norms highlight the gaps and loopholes that have allowed bad eggs in the sector to flourish the unchecked.

IDENTITY

The organisation should have existed for a minimum of one year from the date of registration and the physical address should be verifiable. Its registration documents should be available.

VISION and IMPACT


It should have a stable, verifiable vision beyond registration documents. It should define its own verifiable indicators relating to attainment of vision and performance.

GOVERNANCE


It should have a governing board in which at least 2/3 of the members are not related to each other. Details about the board members, including their remuneration and position, should be available. Not more than half the members should have an executive function. The board must meet at least twice a year and minutes of the meetings must be documented. All programmes, the annual budget and audited financial statements, should be approved by the board. A board rotation policy should be followed.

OPERATIONS


Activities of the last three years should be in line with the vision statement. Appropriate systems should be in place for periodic planning and review of programmes, internal control and consultative decisionmaking. There should be clear roles and responsibilities for personnel and an appropriate personnel policy should be in place.

ACCOUNTABILITY & TRANSPARENCY


Audited statements should be available;an external review every three years is needed and the reports should be available on demand. Salient information should be effectively communicated to all stakeholders. The organisation's annual report should be disseminated. Salary and benefits of its highest paid and lowest paid staff should be disclosed as well as total cost of international travel by all personnel.

THE RIGHT FIX


A hallmark of a developed democracy is the vibrancy of its voluntary sector and the role it plays as a watchdog and a vehicle for social transformation. With the expansion and maturing of the sector in India, NGO leaders feel that it's high time the government put in place mechanisms to protect the independent character of civil society organisations and give them space to perform the function they are supposed to perform. Some suggestions:

1. Clean up and modernise the legislative framework to give NGOs a distinct identity. After all, a religious organisation cannot be equated with a civil society organisation. Yet today, both are registered under the same laws. There are at least five different central laws and a multitude of state and even district-level laws that govern charities, trusts and societies. The government must bring them in line with the needs of a maturing democracy.

2. Create a funding framework that holds out incentives for "giving". The new Direct Tax Code and Foreign

3. Contributions Regulation Act take away the tax benefits that used to accrue to NGOs. Countries like Brazil and Mexico have moved in this direction. Why not India, ask voluntary organisations.
There should be independent funding mechanisms so that NGOs are not dependent on the government or corporates for resources. Small district-level NGOs need particular attention because of their vulnerability to pressures and corruption.

4. Implement the national policy for the voluntary sector, framed by the Planning Commission and approved by the government in 2007.

5. Develop a process of accountability to bolster the credibility of the sector.

Courtesy: Times Crest.

Friday, August 20, 2010

"जगून मरावं; मरून जगावं हेच आम्हांला ठावं.." : मराठी इतिहासाचे स्मरण

"जगून मरावं; मरून जगावं हेच आम्हांला ठावं.." : मराठी इतिहासाचे स्मरण


इतिहास हा भूतकाळ असला तरी तोच भविष्य घडवतो हे अत्यंत सत्य आहे. म्हणूनच सर्व प्रगत समाज त्यांच्या इतिहासाचे गहन अध्ययन करतात. ह्यासंदर्भात मराठी इतिहासाचे स्मरण आजही आवश्यक आहे; विचार करण्यासारखं आहे. आपण इतर राष्ट्रांच्या इतिहासाबरोबर तुलना केली तर जाणवतं; की आजही छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रमाणित/ शास्त्रीय म्हणता येतील; अशी पुस्तकं/ ग्रंथ हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे आहेत; ह्या उलट इंग्लंडचा किंवा नेपोलियनचा इतिहास (कादंबरी नव्हे); ह्या सारख्या विषयांवर हजारो प्रमाणित पुस्तके/ ग्रंथ आहेत. आपल्याकडे शास्त्रीय दस्तावेजांच्या आणि सत्याच्या आग्रहाऐवजी अतिरेकी भावनिकताच जास्त दिसते. ह्या नाही; तर त्या नेत्याच्या बाजूने वाद आणि संघर्ष होतात. अभ्यास करून सत्य जाणून घेण्यापेक्षा एक बाजू पकडून त्या बाजूने सर्व घटनांचे वर्णन करण्यावर जास्त भर दिसतो. आणि त्यामुळे लोक, समुदाय नेते; विचारवंत; शासनकर्ते; सत्ताधीश ह्यांचे छोट्या छोट्या तुकड्यांत विभक्तीकरण झालेले दिसते. इतिहासही ह्या दृष्टीकोनातूनच पाहिला जातो.

मराठ्यांच्या इतिहासाचा विचार करताना “जगून मरावं; मरून जगावं हेच आम्हांला ठावं... विसरून जाती सारी माया ममता नाती...” ह्या ओळी विशेष लक्षात येतात. मराठ्यांच्या इतिहासावर एक दृष्टीक्षेप टाकला तर हे लक्षात येईल.

शिवाजी महाराजांपूर्वीच्या काळात सतत संघर्ष करणारे आणि निरर्थकपणे लढणारे सरदार. त्यांच्या काळातही सतत संघर्ष करणारे आणि भांडणारे सरदार. ते सतत जगून मरत आणि मरून जगत होते. इच्छाशक्ती आणि उत्कट ध्येयवादातून साकारलेले स्वराज्य; प्रतिकूल परिस्थितीशी लढून सार्वभौमत्वाकडे जातानाचा त्याचा प्रवास. सर्व दृष्टीने प्रबल शत्रूवर वेळोवेळी प्राप्त केलेले अनेक प्रकारचे विजय आणि राजकारणातील यशस्वी डावपेच. अफजलखान युद्धाचा प्रसंग असेल; किंवा पन्हाळ्यावरून सुटका हा प्रसंग असेल; त्या त्या वेळी क्रिएटिव्ह मानसिकतेचा वापर करून आश्चर्यकारक विजय मिळवले गेले. आजच्या क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर सतत; जवळ जवळ प्रत्येक मॅचमध्ये ७०-७ अशा स्कोअरच्या वेळी किंवा ३४५ धावांच्या आव्हानासमोर सतत मिळवलेला विजय आणि १४० च्या स्ट्राईकने आणि ५०च्या सरासरीने खेळणारे असंख्य धुरंधर वीर ही गोष्ट कदाचित त्या पातळीच्या जवळपास जाऊ शकेल. क्रिकेटमध्ये तरी ठरलेली परिस्थिती आणि मर्यादितच प्रतिकूलता असतात; पण त्या काळात अशा प्रकारचे अभिनव कार्य करणे किती तरी पट अवघड होतं. त्याच मालिकेत शोभणारा पुरंदरचा तह आणि त्यानंतरची काही वर्षं; ज्यावेळी स्वराज्य बॅकफूटवर होतं. पण सर्व विकेट्स राखून ठेवल्याने आणि भक्कम पायाभरणी केल्यामुळे अवघ्या ६ महिन्यांच्या काळात सर्व गमावलेलं स्वराज्य परत प्राप्त करून घेतलं. आणि भौतिक गोष्टींपेक्षा सामाजिक मानसिकता बदलण्यामध्ये ‘स्वराज्य’ विलक्षण यशस्वी ठरलं.



आज जिथे सर्व लोक प्रतिकवादाचे बळी आहेत; ठराविक प्रतिकं; व्यक्ती; इष्ट वस्तु ह्यांच्यासाठी भांडत आहेत; त्या काळासाठी शिवाजी महाराजांची ध्येयदृष्टी डोळ्यात अंजन घालणारी आहे. उद्दिष्ट एकच; पण त्यापर्यंत जाणारे रस्ते अनेक असू शकतील हा त्यांचा संदेश. शिवाजी महाराजांइतका आयडिऑलॉजी स्पष्ट असलेला नेता, महापुरुष त्याकाळी दुसरा कोणी सापडेल का ? पण त्यांच्या वाटचालीत आपल्याला फ्लेग्सिबिलिटी दिसत नाही का ? कधी मोंगलांचे मनसबदार, कशी शांततेचा करार, कधी प्रत्यक्ष युद्ध, कधी खुशामत.... पण जे करायचं होतं; ते केलच. आणि ते एका सिंबॉलमध्ये, माध्यमामध्ये, नावामध्ये संकुचित नव्हतं. आज आपल्याला ह्या व्यापक दृष्टीने पाहण्याची नितांत आवश्यकता आहे.

जगून मरावं आणि मरून जगावं हेच ठाऊक असल्याप्रमाणे मराठी इतिहास आहे. वीरमरण आणि भांडणामधील मरण ह्यांपैकी कोणते अधिक आणि कोणते कमी हे सांगणे अवघड आहे. त्या ओळीत म्हंटल्याप्रमाणे सारे विसरून जाती माया ममता नाती; पण ही नाती कोणासोबतची? मराठ्यांचा इतिहास असा विरोधाभास असलेला आहे. शिवाजी महाराजांनी माणसं घडवली; त्यातली कित्येक पुढील काळात स्वराज्याविरुद्ध गेली. संभाजी महाराजांनी ब-याच प्रमाणात शिवाजी महाराजांचाच परिपाठ पुढे चालवला; पण अवेळी समाप्त होणा-या खेळीप्रमाणे त्यांची ज्योत कापली गेली; तरीही त्या ज्योतीने जाता जाता क्रांतीला ठिणगी देण्याचं कार्य चोख पार पडलं. विलक्षण परिस्थितीमध्ये असाधारण गोष्टी घडतात आणि नेहमीची समीकरणं बदलून जातात; हे १६८९ ते १७०७ ह्या मराठी इतिहासातील २७ वर्षांच्या कालखंडाइतकं चांगल्या प्रकारे इतर कोणत्याच कालखंडाने सिद्ध केलं नाही. जनतेचा उठाव; सातत्यपूर्ण राज्यक्रांती अशी क्वचितच झालेली आहे. त्या काळात छत्रपतींच्या स्वराज्यात जिंजी, राजगड इत्यादी फक्त शेवटचे चार किल्ले शिल्लक होते (१७००च्या वेळी); त्यातूनच पुढे स्वराज्याचं रुपांतर मराठी साम्राज्यात झालं आणि हे करून दाखवणारे होते संताजी- धनाजी सारखे लोक. परंतु धनाजीनेच संताजीची हत्याही घडवून आणली. असा मराठ्यांचा इतिहास जगणं आणि मरणं ह्याने भरलेला आहे. माया ममता नाती विसरून गेलेला आहे.

असंख्य कमतरता असूनही मराठी साम्राज्याने प्रगती टिकवून ठेवली; त्यानंतर शतकभर ती वाढतच गेली. असंख्य वीर योद्धे सरदार शिपाई आणि नेते निर्माण झाले. परंतु त्याचबरोबर निजाम, नजीब खान उद्दौला ह्यांचीही परंपरा निर्माण झाली. संपूर्ण स्वराज्य ते मोगलांचे प्रतिनिधी आणि सर्वेसर्वा छत्रपती ते स्वायत्त पेशवे अशी पद्धत आली; तरी मोठ्या प्रमाणात स्वराज्याचा चेहरामोहरा तसाच होता; त्याच योग्यतेची माणसं घडत होती. काळाच्या ओघात आणि बदलत्या परिस्थितीमध्ये ह्या सत्तेचे संदर्भ आणि घटक बदलत गेले आणि शिवराज्याभिषेकानंतर थोडी थोडी नाही; तर तब्बल १४४ वर्षांनी मराठी साम्राज्याचा सूर्य अस्तास गेला. अर्थात त्यानंतरही मराठी सत्तेचा वारसा सांगणारे स्फुल्लिंग प्रज्वलित झाले.

मराठी इतिहासाचे स्मरण आजच्या काळात करणं आवश्यक आहे. आजची पिढी तानाजी मालुसरे; मूरारराव घोरपडे; इब्राहिमखान गारदी; यशवंतराव होळकर ह्यांना न ओळखणारी आणि ओळखत असली; तरी तानाजीने बलिदान केले; ह्यात विशेष ते काय; त्यासाठीच त्याने पैसे घेतले होते ना; असा प्रश्न करणारी आहे. आजही भीषण समस्यांनी आपल्याला घेरलेलं आहे. विजय मिळवण्याच्या विजिगीषू वृत्तीची आजही तितकीच गरज आहे. त्या काळात ज्या परिस्थितीत अशक्य ते शक्य झालं; ते आजही करण्याची गरज आहे; त्या त्या प्रकारे जुळवाजुळव करणं आवश्यक आहे. अर्थात त्यावेळी होती; त्यापेक्षा परिस्थिती कित्येक पट अधिक गुंतागुंतीची झाली आहे; अनेक संदर्भ बदललेले आहेत. परंतु मराठी स्वराज्याचा हाच संदेश आहे; की परिस्थिती/ कार्यपद्धती बदलली असली; तरी उद्दिष्टं बदलत नाहीत आणि म्हणून त्या आदर्शांवर आधारित व्यवस्थेची रचना करण्याची आजही गरज आहे; त्यासाठी स्वतंत्र विचारांवर काम करण्याची आवश्यकता आहे आणि हे करत असताना मराठी इतिहासाचे स्मरण मार्गदर्शक आहे.

Wednesday, August 18, 2010

Surrender to Virender !!

Surrender to Virender: वीरेंदर सेहवाग

जो लोग क्रिकेट जानते है; उन्हे वीरेंदर सेहवाग के बारे में कुछ भी बताने की आवश्यकता नही है । नाम ही काफी है । आधुनिक क्रिकेट खेलनेवालों मे दो बार 300 से अधिक रन्स करनेवाला तथा तीन बार 290 की दहलीज तक पहुंचने वाला; शीघ्र गति से सभी प्रकार के क्रिकेट में बल्लेबाजी करनेवाला; "चौका"नेवाली कन्सिस्टन्सी से सभी परिस्थितियों में रन्स करनेवाला और आज सबसे ज्यादा आकर्षक शैली के लिए जाने जाने वाला यह एकमेव बल्लेबाज है । कहना पडता है कि वीरेंदर सेहवाग बिलकुल मूल स्वभाव का (Indigenous) बल्लेबाज है । जैसे कहते है; महाभारत में कृष्ण ने अर्जुन को कहा था 'यह सूर्य है और यह जयद्रथ;' उस प्रकार सेहवाग हमेशा यह बल्ला; यह गेंद और यह सीमारेखा; यही ठान के रन्स ठोंकता है । वीरू; उसे सार्थ रूप से कहते है ।

सेहवाग की महानता इतनीही नही है कि वह श्रेष्ठ बल्लेबाज तथा खिलाडियों की श्रेणि में आता है । सेहवाग एक सोंच है । सेहवाग एक दृष्टिकोन है । कैसी भी परिस्थिती हो; उसकी सोंच स्थिर रहती है । उसके मन को दबाव दबा नही सकता; उसके मन को uncluttered अर्थात् खुला; किसी भी तरह के पूर्वग्रह न रखनेवाला; अपनी शैली से ही निरंतर खेलनेवाला इस तरह से जाना जाता है । यह निश्चित रूपसे ही एक महान गुण है; जिसकी सराहना ही नही; अनुकरण किया जाना चाहिए ।

सेहवाग एक प्रतिक है जो सिस्टम के विरुद्ध जानेवालों का प्रतिनिधि है । कहते है; सेहवाग को पैर हिलाना नही आता; उसका फूटवर्क ठीक नही है; वो किताबी तरिके से नही खेल सकता । मानते है; पर उससे फर्क क्या पडता है । यहाँ पर एक अलग मुद्दा आता है । हम किनको ज्यादा महत्त्व देंगे ? जो किताबी तरिके से खेलते है; तंत्रशुद्ध तरिके से; निर्दोष तरिके से खेलते है उनको; या जो सबसे अधिक प्रभाव के साथ खेलते है; जो अधिक परिणाम देते है और सकारात्मक सोंच दिखाते है ? टेक्निक सेहवाग के पास भी है; किताबी तरिके से वह भी खेलता है; पर उसका खेलना सिर्फ उस ढाँचे में नही बैठता । उससे अलग है । जाहिर है कि कई परिस्थितियों मे उनका खेल खतरे से भरा होता है । अनिश्चितताओं के मध्य चलता है । पर उनके इसी खेल के कारण भारत को विशेष विजय हासिल हुए है ।

सेहवाग का महत्त्व यह भी है कि वह खुद की सोंच से चलनेवालों का उदाहरण है । परिस्थिती कितनी भी विरान हो; प्रतिकूल हो; उसे फर्क नही पडता है और नाही उसके खेल पर फर्क पडता है । आज कल जमाना स्टिरिओटायपिंग का है । कहते है ना; आज सफल होना है; तो ये ये करना पडेगा; डॉक्टर, इंजिनिअर, एम.बी.ए. बनना पडेगा; ये ये एक्साम्स देने पडेंगे; ये ये क्लासेस लगाने पडेंगे। इस तरह की अवधारणाएँ समाज मानसिकता में व्याप्त है । पर वीरू इस मानसिकता से हमें बाहर लाता है । कुछ अलग; खुद के मन का सुनते हुए करने की प्रेरणा देता है ।

जैसे क्रिकेट में सेहवाग है; उस तरह उसका रोल करनेवाले की हर क्षेत्र में आवश्यकता है । सब लोग सिस्टम के साथ जाने लगेंगे; तो सिस्टम बिगड सकता है; और उस तरह जीने में मजा नही । जो सभी कर रहे है; हमेशा जैसे होता है; उस प्रकार से न चल कर कुछ अलग करनें मे; खुद कुछ प्रयोग करने में; खुद की खोज करनें में अधिक संतोष मिलता है और सेहवाग इसका सर्वाधिक प्रभावशाली उदाहरण है । आज जो मूल्य आदर्श माने जाते है- स्वाधीनता; खुद की सोच से चलना; दवाब के आगे न झुकना; किसी भी परिस्थिती में अपने दायित्व पर डटे रहना; संघर्ष करना; सातत्यपूर्ण रूप से कार्यरत रहना; विशेष प्रकार से परिणाम लाना; दीर्घ समय तक जुझना आदि मूल्य एवं आदर्श सेहवाग में ठूस ठूस के भरे है । इसी लिए हमें अपने अपने क्षेत्र में वीरू बनना चाहिए; वीरता उसी में समायी है । 

Monday, July 19, 2010

Express Highway of a beautiful life: Reevaluation Co-counselling

Express Highway of a beautiful life: Reevaluation Co-counselling


On hearing this name, it may be felt that this could be a complicated counselling technique. But it is not so. This is a very simple approach of behaviour that can be done and practised by all. It is not a complicated technique or method in psychology. It is thinking discovered, developed and adopted by common man. When it was written as an independent theory; then it was written as a new holistic theory without combining it with earlier theories. No psychological study is required to understand and practice this theory. Let's understand it in order to make our life glorious and beautiful.


This theory can be elaborated as follows. It has some postulates that man is by birth very intellectual, very cooperative, loving and efficient. In other words, he is full of positive qualities. If that one is human (of any type or features); then he/she is very nice. This thinking tells that despite of these congenital qualities, due to the impacts of socialization; our qualities are eclipsed and this eclipse takes places because of the unity of emotions and intellectual. If our emotions are struck, damaged; then our intellectual is also affected. In fact, when emotions are normal (balanced); then only intellectual works properly; as an angry person cannot even talk properly or read carefully.


Although we are by birth so capable and so enriched, we live in a poor condition. It is so because we acquire many types of emotional blockages and resistances due to situations (wrong type of socialization and social stereotyping). It hampers our intellectual and capacities and they cannot function properly. They can be said to repressed emotions. For example; sometimes we badly suffer from stress, we terribly long for something. But if we repress these emotions; just compile them without expression; they create huge pressure which badly hampers the intellectual. It is so because the relation between intellectual and emotions is like clutch and gear of a vehicle. Emotions are clutch and capacities are gear. Unless we properly apply the clutch, gear does not work properly and the vehicle cannot move.


Therefore this thinking tells that whichever emotions we have hidden and repressed at the back of our mind; should be brought to forth; they should be expressed and seen. Once this happens; their effect up to a large extent reduces and the recovery processes going on in our mind and body (For example, opening of mouth by yawning when more amount of oxygen is required, discharge of more sweat in hot environment in order to reduce body temperature etc) get strengthened and the rest of the balance can be obtained by the mind and the body without our knowing it.


But as we are victims of habits and social obligations; we oppose expression of our emotions. When someone is tired and due to tiring and lack of oxygen; he or she yawns; then we say that it is a lazy and uncivilized person. And by doing this; we actually oppose the recovery process i.e. the natural balancing act; which is so unfortunate. It happens so many times on several occasions. If a child is crying; we tell him to stop his crying. So his pains and emotions don't get expressed and they are dumped within his/her mind. If the child had cried; the pains and the feelings could be expressed so that they would be weakened and then the nature would normalize it. But we don't let it happen.


At least children are allowed to weep. But our dependency on habits and social norms do not permit the elders to cry and to express their feelings. It even stops expression of natural emotions and processes which creates disequilibrium and if amount of disequilibrium is more; our intellectual can be eclipsed. And we know that if the clutch is damaged; the gear cannot be changed. The emotional blockage disables the intellectual.


Therefore this thinking tells us to see our emotions; express them; acknowledge their existence and get free from them. We should listen to others' feelings and respect it. We should enhance our listening and understanding skills for that and help others to get free from their emotional blockages. When we will start living free from emotional blockages, pressures and biases, then we will realize our capacities. Therefore this thinking is called reevaluation cocounselling. When we remove eclipse of emotions over intellectual that is acquired during the journey of life, then we understand, realize and reevaluate our potentials. Reevaluation cocounselling is a way to do this. It means understanding about one's emotions, feelings, pains and expressing them and listening and understanding to those of others; respecting it and helping them to get free fro these blockages. It is said that emotions are like humans. When we express them, acknowledge their importance; then like humans; they are also satisfied and their pressure vanishes. Their pressure is removed and they cooperate with the intellectual.


Therefore; emotions- old, stark, unwanted, undesired, painful emotions- need to be understood; seen and expressed properly. It would help the natural recovery processes a lot and we will become peaceful. The intellectual blocked by them will get free and it can function well. This thinking in relation to emotions and intellectual is consistent and close to Vipassana.


More about this theory can be obtained through: http://www.rc.org/


As a theory; its essence is this much and it is necessary to adopt it. We can anytime and continuously adopt it. We can see and understand those emotions that are in our mind at the moment; we can say that these emotions are natural; they are not wrong; so we need not worry about them. In a similar way; we can help others to see that by listening and understanding them. By the practice of this, we can control our emotions which are violent, disastrous and extreme and can make them normal.


If you are interested to know about its course and want to do it through a class; you can contact for details: niranjanwelankar@gmail.com


Thanks a lot to you for reading it completely and a request that if you find this useful; please do not keep it only with yourself and share it with others.

Thursday, July 1, 2010

सुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन

सुंदर जीवन का महामार्ग: Reevaluation Co-counselling अर्थात् पुनर्मूल्यांकन सह- समुपदेशन


यह नाम सुनके लग सकता है कि यह कोई जटिल समुपदेशन प्रक्रिया अथवा टेकनिक है । पर ऐसा है नही । यह अत्यंत सरल एवम् प्रत्यक्ष रूप से सभी द्वारा करने योग्य अभ्यास तथा वर्तन का दृष्टीकोण है । यह किसी प्रकार की मानसशास्त्रीय या मानसिक विज्ञान की जटिल प्रणाली नही है । यह तो सामान्य जीवन में आम आदमी द्वारा  ढुंढी गई, विकसित की गई और अपनायी गई सोंच है । और जब इसको एक थिअरी तरह लिखा गया; तब उसे पहले किसी सिद्धांत अथवा थिअरी से न जोडते हुए पूरी तरह नए सीरे से लिखा गया । इसलिए इसे जानने तथा अपनाने के लिए किसी भी मानसशास्त्रीय अभ्यास की आवश्यकता नही है । आईए, इसको समझ लेते है; जिससे हमारा जीवन कुछ इसी छवि की भाँति सुंदर हो सकता है ।





(लद्दाख में सिंधु नदी)

इस दृष्टीकोण को कुछ इस प्रकार बताया जा सकता है । इसके कुछ तत्त्व है की, मानव जन्मत: अत्यंत बुद्धिमान, अत्यंत सहकारिता करनेवाला, प्रेम करनेवाला तथा अत्यंत कार्यक्षम है । युं कहें कि उसमें सकारात्मकता ठूस ठूस के भरी हुई है । यदि वह मानव है, इन्सान है (चाहे कैसा भी हो); तो वह बहोत अच्छा है । यह सोंच बताती है कि जन्मत: इतने अच्छे होते हुए भी सामाजिकीकरण (सोशलायझेशन) की प्रक्रिया में हमारे इन गुणों पर एक तरह का अंधेरा सा छा जाता है । और यह अंधेरा इसलिए छा जाता है, क्यों कि बुद्धि तथा भावनाएं का गठजोड होता है । यदि हमारी भावनाएं क्षतिग्रस्त हो गई; तो बुद्धि भी ठीक से काम नही कर पाती । युं कहें कि भावनाए सामान्य- नैसर्गिक- अवस्था में है; तोही बुद्धी ठीक रूप से कार्यरत रहती है । जैसे गुस्सा किया व्यक्ति ठीक से बोल भी नही पाता या पढ नही सकता ।

जन्मत: इतने सक्षम, इतने समृद्ध होते हुए भी हम बुरी स्थिती से गुजरते है । यह इसलिए होता है, कि हममें परिस्थितीवश (गलत तरह के सामाजिकीकरण और सामाजिक  संस्कारों से) कई भावनिक अवरोध- इमोशनल ब्लॉकेजेस उत्पन्न होते है । इससे हमारी बुद्धी एवम् क्षमताए अवरुद्ध हो जाती है और ठीक से काम नही कर पाती । इनको दबी हुई, व्यक्त न की गई भावनाए कह सकते है । जैसे कभी हम गहरे तनाव का अनुभव करते है, किसी चीज को बुरी तरह चाहते है । पर यदि हमने इन भावनाओं को दबा के रखा, उनको व्यक्त नही किया; तो उनका बोझ बनता है जिससे बुद्धि कुंठित होती है  । क्यों कि बुद्धी एवम् भावनाओं का नाता गाडी के क्लच और गेअर जैसा है । भावनाएं क्लच है तो बुद्धि और क्षमताएं गेअर जैसी है । बिना क्लच का ठीक से प्रयोग किए गेअर काम नही करता और गाडी दौड नही सकती ।

इसलिए यह सोच बताती है, कि हमारी जितनी दबी हुई भावनाएं, तनाव है, उनको सामने लाना चाहिए, उन्हे व्यक्त करना चाहिए, देखना चाहिए । इतना होने पर काफी हद तक उनका प्रभाव घट जाता है और हमारे शरिर एवं मन में निसर्गत: जो रिकव्हरी प्रक्रियाए चल रही होती है (जैसे कि ऑक्सीजन की कमी होने पर मुंह खोल के जम्हाई लेना, अधिक उष्ण हवामान में शरिर को ठंडा रखने हेतु अधिक पसीने का बहना आदि); उनको सहायता मिलती है और आगे का काम शरिर एवम् मन अपने आप, हमें बिना पता चले कर सकता है । 

पर हम आदतों और मान्यताओं के शिकार होने के कारण भावनाओं की अभिव्यक्ती पर रोक लगा देते है । जब किसी इन्सान को थकान की वजस से और ऑक्सीजन की कमी की वजह से जम्हाई आती है; तो हम कहते है कि देखो कितना आलसी और असंस्कृत है । और ऐसा करने से वास्तविक और नैसर्गिक रिकव्हरी- पुनर्भरण की प्रक्रिया कोही रोक देते है जो कितनी दुर्भाग्यपूर्ण बात है । और ऐसा कई जगह पर कई बार होता है । यदि छोटा बच्चा रोता है तो उसे रोना बन्द करने के लिए कहते है । जिससे उसकी वेदना व्यक्तही नही होती और अंदर ही अंदर दब जाती है । यदि वह रोता है तो उसकी वेदना बाहर आ जाएगी, व्यक्त हो जाएगी और क्षीण हो जाएगी जिससे उसकी नैसर्गिक शक्ती उसको सरलता से ठीक कर देगी । पर हम ऐसा नही होने देते । 

बच्चों को हम कम से कम रोने की मोहलत है । लेकिन हमारी मान्यताओं और आदतों की ग़ुलामी बडे लोगों को रोने भी नही देती, अपनी भावनाएं व्यक्त करने नही देती । और जो नैसर्गिक भावनाएं है, नैसर्गिक प्रक्रियाएं है, उनको रोक देती है जिससे असंतुलन उत्पन्न होता है और इसी तरह के असंतुलन की मात्रा बढ जाने पर वो हमारी बुद्धी को ग्रहण लगाती है । और हम जानते है कि अगर क्लच खराब हो गया; तो गेअर बदल ही नही सकते । भावनाओं के अवरोध से बुद्धि अपाहिज होती है ।

इसलिए यह सोच बताती है कि हमें भावनाओं को मुक्त हो कर देखना चाहिए, उनके अस्तित्व को समझना चाहिए । दुसरों की भावनाओं का सम्मान करना चाहिए, सुनने और समझने की शक्ति बढा कर दुसरों को उनके भावनिक अवरोध से मुक्त होने में सहायता करनी चाहिए । जब हम भावनाओं के बोझ से या पूर्वग्रहों से अर्थात बायस से मुक्त होना आरम्भ करेंगे तो हमें खुद की क्षमताओं का एहसास होगा । इसिलिए इस सोच का नाम पुनर्मूल्यांकन है । जिंदगी के सफर में हमारी भावनाओं के बोझ से बुद्धी और क्षमताओं पर आए हुए ग्रहण को हटाने पर हम फिरसे अपनी क्षमताओं का आकलन कर सकते है; उनको जान सकते है । और यह करने का तरिका को-काउन्सिलिंग- सह समुपदेशन है । अर्थात खुद की भावनाएं, दर्द, समस्याओं को समझना, उनको व्यक्त करना और दुसरों को सुन कर, उनके कहने का आकलन एवम् सम्मान कर उनको उनके भावनिक बोझ से फ्री करना । कहते है कि भावनाएं भी इन्सानों की तरह होती है । उनको व्यक्त करने से, महत्त्व देने से जैसे इन्सान स्तुति सुन कर खुशी से  भर जाता है, वैसे ही भावनाएं भी अपना अवरोध हटा कर सहयोग करती है ।

इसलिए चाहें कितनी पुरानी, तीव्र भावना हो; कितनी ही अप्रिय, अनचाही या वेदनादायी भावनाएं हो; उनको समझना चाहिए, देखना चाहिए और उचित रूप से व्यक्त करना चाहिए । इससे निसर्ग का संतुलन बनाने का काम काफी हद तक आसान हो जाएगा और हमें चैन की राहत मिल जाएगी । उस भावना के बोझ द्वारा कुंठित और रुकी हुई बुद्धी खुल जाएगी; आगे जा पाएगी । भावना और बुद्धी के संबंध में यह सोच विपश्यना के काफी करीब है, उससे सुसंगत है ।

इसके बारे मे अधिक जानकारी प्राप्त करनी हो तो संपर्क कर सकते है: http://www.rc.org/
वैसे यह थिअरी तो मुख्य रूप से इतनी ही है और इसको अपनाना आवश्यक है । और इसे हम सतत, किसी समय अपना सकते है । अभी जो भावनाएं हमारे मन में आ रही है, उनको देख सकते है, समझ सकते है, यह कह सकते है, की वो कोई गलत बात नही है, नैसर्गिक रूप से हमारे मन मे आ रही है, अत: उनसे परेशान होने की आवश्यकता नही है । इसी प्रकार देखने के लिए  दुसरों को की सहायता उनको सुन कर, समझ कर कर सकते है । इसी प्रकार के अभ्यास और प्रॅक्टिस से हम जो भावनाएं हिंस्र/ राक्षसी रूप लेती है, उनको भी सामान्य कर सकते है ।

यदि इसको एक कोर्स द्वारा करने में रुचि हो तो क्लास के बारे में पूछने  के लिए संपर्क कर सकते है: niranjanwelankar@gmail.com

पाठकों को पूरा पढने के लिए धन्यवाद और बिनती की यदि आपको यह बात अच्छी लगती है तो कृपया इसे अपने तकही सीमित न रखें !

Friday, June 4, 2010

कर्वे: "वे" ऑफ लाईफ:

माझ्या आयुष्यात "कर्वे" (म्हणजे कर्वेनगर, कर्वे स्त्री शिक्षणसंस्था, कर्वे समाजसेवा संस्था, कर्वे पुतळा आदि) संबंधित गोष्टींचं स्थान फार विशेष आहे. इतकं, की "कर्वे"मध्ये येण्याआधीचं जीवन आणि नंतरचं जीवन असे दोन भाग करावे लागतील! गेल्या सुमारे चार वर्षांपासून जीवनचा मार्ग ("वे" ऑफ लाईफ) कर्वे झाला आहे. अनेक प्रकारे.....

सर्वांत पहिला कर्वे फॅक्टर म्हणजे कर्वेनगर. इथे आगमन आणि इथल्या वास्तव्याला सुरुवात कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून झाली. त्यानंतर समाज सेवेमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी महर्षी कर्वे समाज सेवा संस्था. हा सर्वांत मोठा कर्वे फॅक्टर; जणू अनेक कर्वे उपग्रह असलेला कर्वे गुरू ग्रह! शिक्षण, ज्ञान, मित्र, मैत्रिणी, नोकरी (आत्तापर्यंतच्या सर्व जॉब मिळण्यामध्ये कर्वे व्यक्तींचा वाटा होता), आत्मविश्वास, स्पष्टता, जीवनदिशा आणि जीवनसाथी ह्या काही जीवनावश्यक गोष्टी! ह्या सर्व गोष्टी कर्वे समाजसेवा संस्थेने नेहमीसाठी दिल्या! एका व्यक्तीसाठी म्हणून कर्वे संस्थेची ही केवढी महत्ता! इतकं भरभरून कोणाला कुठून मिळत असेल? जीवनाचा एक अत्यंत एंजॉयेबल भाग कर्वेमध्ये व्यतित झाला. अनेक आठवणी, प्रसंग, क्षण, "मंतरलेले दिवस" . . . . अनेक गोष्टी पहिल्यांदाच झाल्या आणि होतच राहिल्या....

आजही ही प्रक्रिया पुढे सुरू आहेच. कर्वे पुतळ्याजवळील वास्तव्य आणि तिथलाच ड्रायव्हिंग क्लास! आणि आता परत पी.एच.डी प्रवेशासाठीचे केंद्र म्हणून कर्वे समाजसेवा संस्थाच मिळाली! जणू जीवनाचा केंद्रबिंदू "कर्वे" आहे. सर्व जीवन त्याभोवती विणले जात आहे. ....

"कर्वे"आधीही जीवन होतंच आणि नंतरही आहेच. पण कधीकधी अशा गोष्टी घडतात की "आधी" आणि "नंतर" असा फरक करावा लागतो. उदा., दुसर्‍या महायुद्धाआधीचे जग आणि त्यानंतरचे जग. त्याप्रमाणे "कर्वे"चं स्थान अद्वितीय आहे. एकाकी किंवा दिशाहिन प्रवास करून आल्यानंतरचे जीवनामधील जणू एक जंक्शन; ज्यातून मिळालेल्या धारा जीवनधारा झाल्या; नेहमी सोबतीला आल्या. जीवनामध्ये जीवनधारा सोबत मिळण्याहून मोठी आनंदाची गोष्ट काय असेल?  समस्त "कर्वे" जगताला मानाचा मूजरा आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Monday, May 31, 2010

भावातीत ध्यान

महर्षी प्रणित भावातीत ध्यान आणि भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रम

महर्षींची भावातीत ध्यानाची विधी ही साधी, स्वाभाविक, सहज आणि प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी पंधरा ते वीस मिनिटे डोळे मिटून आणि सुखासनात बसून केली जाणारी कृती आहे. ह्या कृतीच्या अभ्यासामध्ये करणार्या ची चेतना स्थिर होते आणि विश्रांत जागृतीची वैशिष्ट्यपूर्ण अनुभुती होते. त्या वेळी शरीर अंतरंगातून गहन विश्रांत होते आणि मन क्रियाक्षेत्राच्या पलीकडे जाऊन मानवी चेतनेच्या सर्वांत सरळ चेतनेला म्हणजेच भावातीत चेतनेला अनुभवते; जिथे चेतना स्वत:कडे उन्मुख असते. चेतनेची ही स्व-संदर्भित अवस्था होय.

भावातीत चेतनेचा अनुभव व्यक्तीच्या सुप्त सृजनात्मक सामर्थ्याला विकसित करतो आणि एकत्रित ताणाला आणि थकव्याला भावातीत चेतनेच्या अभ्यासाद्वारे प्राप्त विश्रांतीद्वारे मोकळे करतो. ह्या अनुभवामुळे व्यक्तीच्या चेतनेमध्ये सृजनीशलता, क्रियाशीलता, नियमितपणा आणि संघटनकारी शक्ती जागृत होतात; ज्यामुळे दैनंदिन जीवनात वाढलेली प्रभावकारिता आणि यश ह्यांचा लाभ होतो.

भावातीत ध्यान कोणीही सहज शिकू शकते. सर्व संस्कृती, धर्म आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचे लोक ह्या पद्धतीचा अभ्यास करतात.

भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रम हा भावातीत ध्यान विधीचा प्रगत पक्ष आहे. ह्याचा अभ्यास करणार्यााला तो भावातीत चेतनेच्या पातळीवरून विचार आणि क्रिया करण्यासाठी प्रशिक्षित करतो आणि त्यामुळे मन आणि शरिरातला समन्वय फार मोठ्या प्रमाणात वाढतो. ह्यामुळे त्या व्यक्तीला तिच्या जीवनाच्या सर्व अंगांशी संबंधित सर्व इच्छा- आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी सर्व नैसर्गिक नियमांचे सहाय्य मिळते.

जीवनातील सर्वोच्च तत्त्वज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी भावातीत ध्यान विधी हा सर्वांत मोठा प्रत्यक्ष मार्ग आहे. ह्याद्वारे व्यक्तीला जे पाहिजे; ते प्राप्त होते; तो प्रबोधनाच्या प्रकाशात जीवन जगतो आणि त्याचे जीवन सृष्टीसारखे सुव्यवस्थित होते.


जीवनातील सर्वोच्च तत्त्वज्ञान साकार करण्यासाठीची विधी म्हणून महर्षी प्रणित भावातीत ध्यान हे सर्वांत स्वाभाविक (नैसर्गिक) असून ते सर्व व्यक्तींच्या भल्यासाठी आणि संपूर्ण समाजासाठी सर्व देशकालात उपयोगी आहे.


महर्षी प्रणित भावातीत ध्यान आणि भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रम; ह्यावरील वैज्ञानिक संशोधनाचे आद्योपांत अवलोकन


महर्षी प्रणित भावातीत ध्यान आणि भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रमाचा अभ्यास केल्यामुळे मिळणार्याल परिणामांना वैज्ञानिकसंशोधन प्रलेखनाद्वारे मांडते आणि त्यामुळे व्यक्तीला आणि समाजाला होणार्‍या लाभांचे प्रस्तुतीकरण करते.

भावातीत ध्यानाच्या अभ्यासाच्या काळात निर्माण होणार्या‍ शारिरीक बदलांमध्ये सखोल विश्रांती आणि मेंदुच्या कार्यक्षमतेमध्ये उच्च पातळीचा व्यवस्थितपणा ह्यांचा समावेश होतो. ह्या साधनेच्या नियमित अभ्यासामुळे मानसिक क्षमता विकसित होते, सामाजिक वर्तन अधिक लाभप्रद आणि समाधानकारक होते, आरोग्य सुधारते आणि त्या व्यक्तीचा सामंजस्यपूर्ण आणि पोषक प्रभाव संपूर्ण समाजावर पडतो.

समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत उपयोगात आणले असता भावातीत ध्यान विधीमुळे शैक्षणिक प्रावीण्य आणि उच्च कोटीचे जीवनमान विकसित होते; उत्पादनक्षमता, आरोग्य, व्यवसाय व कार्यक्षेत्रातील समाधान वाढते आणि वर्तनात सुधारणा होते तसेच तुरुंगातील बंदिवानांमध्ये अपराध- व्यसनाचे प्रमाण कमी होते आणि सर्व समाजात सकारात्मक प्रवृत्ती वाढते.

जेव्हा जास्त्तीत जास्त संख्येत लोकांनी ह्या विधीचा उपयोग केला; तेव्हा राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पातळीवर तिचे लाभदायक परिणाम दिसून आले आहेत. कमीत कमी लोकसंख्येच्या १% किंवा १% लोकसंख्येच्या वर्गमूळाइतके लोक जेव्हा योगिक उर्ध्वगमनातील (फ्लायिंग) भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रमाचा अभ्यास एका स्थानी करतात; तेव्हा त्यातून एक व्यवस्था प्रदान करणारा आणि पर्यावरणात सौहार्द निर्माण करणारा प्रभाव उत्पन्न होतो; जो जीवनमानातील प्रगतीमधून आणि समाज तसेच जगातील नकारात्मक घटकांच्या कमी होण्यातून दिसतो. ह्या घटनेला महर्षींच्या आदरापोटी महर्षी परिणाम असे म्हंटले गेले आहे. महर्षींनी ह्या परिणामाची पूर्वकल्पना ह्या चळवळीच्या (कार्यक्रमाच्या/ मोहिमेच्या) अगदी सुरुवातीच्या दिवसांत सांगितली होती.

महर्षीं सांगतात की, अस्तित्वाची सर्वांत प्राथमिक अवस्था जीवंत (साकार) करत असल्यामुळे ही साधी प्रक्रिया इतके वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे परिणाम साकार करते. ही प्रक्रिया संहितांइतक्याच पुरातन वैदिक काळापासून ज्ञात आहे. संहिता म्हणजेच एकात्मतेचे अंतिम क्षेत्रस्थान. ही प्रक्रिया तिच्यामधील आंतरक्रियांद्वारे प्रकृतीच्या अगणित नियमांच्या समुच्चयाला निर्माण करते. आत्ताच्या युनिफाईड क्वांटम फिल्ड थिअरीज म्हणजेच एकात्मिक पुंज क्षेत्रवादाच्या स्वरूपात आधुनिक पदार्थविज्ञानाला ह्या प्रक्रियेचा ओझरता परिचय झाला आहे. ह्या पातळीवरून (दृष्टीकोनातून) विश्वातील प्रत्येक गोष्ट कशाने तरी आधारित आणि जोपासलेली आहे. वैश्विक चेतनेमध्ये एकतेचा प्रभाव ह्या पातळीवरून निर्माण केल्यास प्रत्येक राष्ट्र विजयी, स्वावलंबी होईल आणि जागतिक शांतता साध्य होईल. वैश्विक शांतीसाठी वैश्विक चेतनेमध्ये महर्षी परिणामाने त्याची शक्ती ह्यापूर्वीच प्रदर्शित केली आहे. Journal of Conflict Resolution, Journal of Crime and Justice आणि Social Indicators Research आदि आघाडीच्या शास्त्रीय नियतकालिकांमध्ये महर्षी परिणामावर पन्नास संशोधन प्रबंध प्रकाशित झालेले आहेत; ज्यांनी घटलेले अपराधाचे प्रमाण, घटलेले अपघात, सर्वसाधारण जीवनमानात झालेली प्रगती, आर्थिक बाबतींतल्या प्रगतीची चिन्हे आणि घटलेले नागरी आणि आंतरराष्ट्रीय तंटे ह्यांचे प्रस्तुतीकरण केले आहे.

आरोग्य विज्ञान ऍकेडमी, रशियाची मॉस्को मेंदु संशोधन संस्था, जपानची राष्ट्रीय औद्योगिक आरोग्य संस्था, फ्रासची रोचेफोकॉ इन्स्टिट्युट, ऑस्ट्रेलियाचे न्यू साउथ वेल्स विद्यापीठ, हॉलंडचे ग्रोनिंग्टन विद्यापीठ, स्वीडनचे लंड विद्यापीठ, स्कॉटलँडचे एडिंबर्ग विद्यापीठ, कॅनडाचे यॉर्क विद्यापीठ, लॉस एंजल्सचे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठ, मिशिगन विद्यापीठाची आरोग्य शाखा, शिकागो विद्यापीठ, स्टॅनफोर्ड आरोग्य विद्यालय, प्रिंसटाउन विद्यापीठ, हार्वर्ड आरोग्य विद्यालय आदि २५० पेक्षा जास्त स्वतंत्र संशोधन संस्थांमधील संशोधकांनी महर्षी प्रणित भावातीत ध्यान विधीवर ६०० पेक्षा जास्त संशोधन प्रबंध लिहिलेले आहेत.

सायंस, लँसेट, सायंटिफिक अमेरिकन, अमेरिकन जर्नल ऑफ फिजिऑलॉजी, इंटरनॅशनल जर्नल ऑफ न्युरोसायंस, एक्स्पेरिमेंटल न्युरॉलॉजी, एलेक्ट्रॉन-सेफालॉग्राफी अँड क्लिनिकल न्युरॉफिजिऑलॉजी, सायकोसॉमॅटिक मेडिसिन, जर्नल ऑफ द कॅनेडिअन मेडिकल असोशिएन, अमेरिकन सायकॉलॉजिस्ट, ब्रिटिश जर्नल ऑफ एज्युकेशनल सायकॉलॉजी, जर्नल ऑफ काँसिलिंग सायकॉलॉजी, द जर्नल ऑफ माइंड अँड बिहेवियर, ऍकेडमी ऑफ मॅनेजमेंट जर्नल, जर्नल ऑफ कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन, पेरसेप्ट्युअल अँड मोटर स्किल्स, क्रिमिनल जस्टीस अँड बिहेवियर, जर्नल ऑफ क्राईम अँड जस्टीस, प्रोसिडिंग्स ऑफ द एंडॉक्रिन सोसायटी, जर्नल ऑफ क्लिनिकल सायकॅट्री आणि सोशल इंडिकेटरस रिसर्च सारख्या आघाडीच्या कित्येक शास्त्रीय नियतकालिकांमध्ये संशोधन अभ्यास प्रकाशित झालेले आहेत.

कित्येक अभ्यास व्यावसायिक वैज्ञानिक परिचर्चांमध्ये सादर करण्यात आले आहेत आणि इतर आघाडीच्या विद्यापीठांमधील प्रबंध समितीच्या मार्गदर्शनाखाली केलेले डॉक्टरेट पदवीच्या प्रबंधांचा भाग आहेत. ह्यातील बरेचसे संशोधन महर्षी प्रणित भावातीत ध्यान आणि योगिक उर्ध्वगमनासह (योगिक फ्लायिंग) भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रम ह्यांवरील संशोधनाच्या ७ खंडांमध्ये (एकूण ५००० पृष्ठे) एकत्र करण्यात आले आहे.

महर्षी प्रणित वैदिक क्रियेमुळे – म्हणजेच प्राकृतिक नियमांच्या एकात्मिक कार्यक्षेत्राच्या क्रियेद्वारे, ऋषी, देवता आणि छंदांच्या संहिता, भावातीत चेतनेची क्रिया आदिंमुळे होणारे लाभ ह्या सात खंडांमध्ये विशद केले आहेत. त्यासाठी मनुष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांतील म्हणजेच शिक्षण, आरोग्य, सरकार, संरक्षण, पुनर्वसन, कृषी, व्यापार आणि उद्योग ह्यांमधील संशोधन निष्कर्ष सादर केले आहेत.
चेतना म्हणजे काय?

चेतना म्हणजे अशी गोष्ट जिला स्वत:ची जाणीव असते. स्वत:ची जाणीव असल्यामुळे चेतना स्वत:ला जाणणारी असते. स्वत:ला जाणणारी असल्यामुळे चेतना ज्ञेय आणि ज्ञाता; दोन्ही आहे. ज्ञेय आणि ज्ञाता; दोन्ही असल्यामुळे चेतना जाणण्याची प्रक्रियासुद्धा आहे. ह्याप्रकारे चेतनेमध्ये तिच्या स्व-संदर्भित अशा अद्वितीय अवस्थेत तीन गुणधर्म असतात – जाणणार्यावचा (ज्ञात्याचा) गुणधर्म, जाणण्याच्या प्रक्रियेचा गुणधर्म, आणि ज्ञेय असण्याचा गुणधर्म – म्हणजेच ‘विषय’ (ज्ञाता), ‘वस्तु’ (ज्ञेय) आणि ‘विषय’ आणि ‘वस्तु’ मधील परस्पर संबंध- जाणण्याची प्रक्रिया.

जेव्हा जेव्हा विषय- वस्तु परस्पर संबंध असतो; जेव्हा जेव्हा विषय हा वस्तुशी जोडलेला असतो; जेव्हा जेव्हा विषय वस्तु असल्याचे अनुभवतो; जेव्हा जेव्हा विषय (ज्ञाता) वस्तुला जाणतो; तेव्हा ह्या तीन गुणधर्मांचे एकत्र असणे चेतनेच्या अस्तित्वाचे निर्देशक आहे.

हे विश्व तिच्या निरीक्षकासह निरीक्षक, निरीक्षणाची प्रक्रिया आणि निरीक्षण केली जाणारी वस्तु हे तीनही गुणधर्म दाखवते. म्हणून ते चेतनेच्या अस्तित्वाचे निर्देशक आहे. निरीक्षक असणारे विश्व हे चेतनेच्या तिच्या स्व- संदर्भित अवस्थेची अभिव्यक्ती आहे. आणि निरीक्षक, विश्वाला जाणत असल्यामुळे त्याच्या स्व-संदर्भित अवस्थेला सुद्धा जाणतो.

हे विश्व वस्तुत: निरीक्षकच आहे; ही वस्तुस्थिती चेतनेच्या संपूर्ण गोपयनीयतेची वस्तुस्थिती आहे. ते चेतनेचे पूर्ण सामर्थ्य आहे आणि चेतनेची संपूर्ण वस्तुस्थिती आहे.

जेव्हा आम्ही चेतनेची संपूर्ण वस्तुस्थिती असे म्हणतो; तेव्हा आम्हांला चेतना स्व-संदर्भित अवस्थेत आहे; असा अर्थ अभिप्रेत आहे. त्यावेळी चेतना केवळ तिलाच जाणते आणि अन्य कशालाही जाणत नाही. चेतनेची ही अवस्था शुद्ध अवस्था आहे. चेतनेची दुसरी अवस्था म्हणजे ती अन्य गोष्टींना जाणत असते. त्यावेळी तिला वस्तु-संदर्भित चेतना असे म्हंटले जाते; कारण त्या अवस्थेत सर्व वस्तुंना चेतनेच्या बुद्धी ह्याच गुणधर्माद्वारे जाणल्या जाते आणि त्यामुळे चेतनेच्या एकमेव स्व-संदर्भित अवस्थेमध्ये निरीक्षक आणि निरीक्षणाची प्रक्रिया ह्यांची निर्मिती होते.

ह्यामुळे चेतनेची वस्तु-संदर्भित अवस्था ही सुद्धा चेतनेच्या स्व-संदर्भित अवस्थेमध्ये आहे; हे सिद्ध होते.

प्राकृतिक चेतनेनुसार चेतनेची वस्तुस्थिती एकाच वेळी स्व-संदर्भित आणि वस्तु-संदर्भित असते. ह्यावरून हे उघड दिसते की, चेतनेची प्रकृती एकमेव किंवा अद्वितीय (स्व-संदर्भित) आणि विविध (वस्तु-संदर्भित) आहे. चेतनेच्या ह्या कार्यक्षेत्राबद्दलचे सर्व ज्ञान हे अंतिम सत्याचे प्राथमिक ज्ञान आहे; जे सर्व निर्मिती साकार होण्याच्या मूळाशी आहे. एकातून अनेकात होणार्या; परिवर्तनाचे ते संपूर्ण ज्ञान आहे.
चेतनेचे संपूर्ण ज्ञान हे जीवनाच्या प्राथमिक वस्तुस्थितीचे संपूर्ण ज्ञान होय; जे भावातीत ध्यानामुळे भावातीत चेतनेच्या अवस्थेत प्रत्येकाला उपलब्ध असते. भावातीत ध्यान सिद्धी कार्यक्रमाच्या सहाय्याने कोणीही वर उल्लेखलेल्या परिवर्तनाच्या आणि क्रमविकासाच्या प्रक्रियेवर पूर्ण प्रभूत्व मिळवू शकतो.

संपूर्ण सजग- स्व-संदर्भित चेतना- शुद्ध संहिता; निरीक्षक, निरीक्षण केली जाणारी गोष्ट आण निरीक्षणाची क्रिया – ह्यांचे एकत्र असणे हे परमोच्च सत्याला साकार करणे आहे. महर्षी प्रणित चेतनेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे हे प्राथमिक कार्यक्षेत्र आहे.

चेतनेची परमोच्च वस्तुस्थिती अनुभवाच्या आणि बौद्धिक अशा दोन्ही पातळ्यांवर पूर्णपणे उपलब्ध आहे. महर्षी प्रणित चेतनेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा हा मुख्य विषय आहे. वेदिक वाङ्मय आणि सर्व वैदिक साहित्यामध्ये ह्याच कार्यक्षेत्राचे चित्रण केले गेलेले आहे. ह्या वस्तुस्थितीच्या म्हणजेच प्राकृतिक नियमाच्या विभिन्न गुणधर्मांना वैदिक वाङ्मयाचा प्रत्येक घटक प्रदर्शित करतो.

मी स्वत: हे माझे जगत् आहे – अहं ब्रह्मास्मि; अहं विश्वम् (तैतिरिय उपनिषद, ३.१०.६), अहं ब्रह्मास्मि (बृहद् आरण्यक उपनिषद १.४.१०); मी संपूर्ण आहे- मी एकमेव आहे – मी स्व-संदर्भित आणि सज्ञान (सचेतन) आहे.

वेदाची (श्रृतीची) निर्मिती सचेतन अवस्थेत झाली; ध्वनीची रचना सचेतन अवस्थेत झाली; चेतनेच्या स्वरचित प्रेरणेच्या क्रमविकासातून, स्वत:ला सदैव स्थिर आणि जागृत ठेवण्यातून ऐहिक कण (वस्तुमात्र) साकार झाले. श्रृती (एकात्मिक स्वर) हा चेतनेचा गुणधर्म आहे आणि स्मृती (आठवण) हाही चेतनेचा गुणधर्म आहे.



चेतना, अस्तित्व आणि बुद्धी

आपण आपल्या आजूबाजूला बघतो त्या गोष्टी अस्तित्वात असतात. आपण हेही पाहतो; की त्या गोष्टी बदलतात आणि विकसित होतात. आपण हेही बघतो की विकास क्रमवार होतो – सफरचंदाच्या झाडाच्या बीजाची सफरचंदाच्या झाडातच वाढ होते. त्यामुळे हे उघड आहे; की बुद्धीच्या गुणासहितच अस्तित्व साकार होते. अस्तित्व बुद्धीच्या सहकार्यानेच हर क्षणी जगते. बुद्धीच्या सहाय्यानेच निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट तिच्याबद्दल सजग/ जागरूक असते; तिच्या स्वत:च्या अस्तित्वाला जाणते. तिला तिच्याबद्दल जाणीव असते आणि त्याचवेळी ती तिच्या पर्यावरणाबद्दलही जागरूक आणि सजग असते. ती स्व-संदर्भित (स्वत:ला जाणणारी) आणि वस्तु-संदर्भित (जाणली जाणारी गोष्ट म्हणून स्वत:ला जाणणारी) असते. ह्याप्रकारे अस्तित्व बुद्धीमान आहे; अस्तित्व चेतना आहे. चेतना म्हणजेच प्रत्येकाचे अस्तित्व आणि सर्वांना व्यापणारी बुद्धी होय.

चेतना म्हणजे जागरूकता; असीमित सावधानता, शुद्ध बुद्धी, शुद्ध अस्तित्व, स्व-संदर्भित पूर्णत्व, सर्व ज्ञाता- ज्ञेयभाव – स्वयंपूर्ण आणि सर्व निर्मितीचा अमूर्त स्रोत, मार्ग आणि ध्येय होय.
जे महर्षी प्रणित भावातीत ध्यानाचा अभ्यास करतात; त्यांच्या भावातीत चेतनेमध्ये ते हे सर्व गुणधर्म अनुभवतात.
तिच्या ‘स्व-संदर्भित’ किंवा भावातीत अवस्थेत चेतना केवळ तिला एकटीलाच जाणते. म्हणजे तीच तिला जाणणारी ज्ञाता असते. स्वत:ला जाणणारी ज्ञाता असल्यामुळे; ती ज्ञानाचा विषय आणि ज्ञान होण्याच्या क्रियेचा भाग असते. म्हणून, तिच्या ‘स्व-संदर्भित’ किंवा भावातीत अवस्थेत चेतना ज्ञाता, ज्ञान होण्याची प्रक्रिया आणि ज्ञेय ह्यांची एकत्रित अवस्था असते.
वैदिक साहित्यामध्ये चेतनेच्या ह्या त्रिवेणी स्वरूपाला किंवा स्थितीला ऋषी, देवता आणि छंदाची संहिता म्हंटले गेले आहे. ऋषी (जाणणारा), देवता (जाणण्याच्या प्रक्रियेतील परिवर्तनशीलता) आणि छंदस् (जाणलेले) ह्यांची संहिता म्हणजेच एकता.


बुद्धीच्या परस्पर-विरुद्ध असणार्या् दोन गुणधर्मांचे एकत्र असणे म्हणजे चेतना होय. ते गुण- १.स्व-संदर्भित संहितेच्या अवस्थेची एकमेव स्थिती आणि २. ऋषी, देवता आणि छंदस ह्यांची विविधता.


तिच्या रचनेमध्ये असलेल्या ह्या दोन परस्पर विरुद्ध गुणांमुळे चेतनेची नैसर्गिक स्थिती जागरूकता आहे, हे समजून घेणे रंजक आहे. ह्या दोन विरुद्ध गुणांचे तिच्यामध्ये सोबत असणे चेतनेला जागृत, सजग आणि सजीव ठेवते. चेतना हे सर्व शक्यतांचे सजीव कार्यक्षेत्र आहे.

ज्ञाता, ज्ञान होण्याची प्रक्रिया आणि ज्ञेय ह्यांची एकता म्हणजेच एकत्र असण्याची स्थिती ज्ञानाशी एकरूप होते आणि चेतनेशीही एकरूप होते. ह्यातून अर्थातच पुढील निष्कर्ष निघतात:-

१. चेतना म्हणजेच ज्ञान आहे. २. चेतना म्हणजेच वेद आहे. ३. चेतना म्हणजेच संहिता आहे. ४. ऋषी, देवता आणि छंद ह्यांची संहिता म्हणजेच वेद आहे. ५. वेद म्हणजेच ऋषी, देवता आणि छंद ह्या तीन गुणांनी बनलेली संहितेची अमूर्त स्व-संदर्भित बुद्धी आहे. तिच्या एकात्मिक किंवा एकत्रित स्व-संदर्भित अवस्थेत विविधता असते.

६. चेतना ही एकसमयावच्छेदेकरून एकता आणि विविधता आहे. संहिता असल्यामुळे एकता आणि ऋषी, देवता आणि छंद असल्यामुळे विविधता आहे.

चेतनेच्या विसंगत गुणधर्मांच्या म्हणजेच एकता आणि विविधतेच्या एकत्र असण्यामुळे परिवर्तनाची सनातन आणि स्व-संदर्भित क्रियापद्धती अस्तित्वात असते; असे ह्यावरून समजते.

परम सत्याच्या रचनेचे हे स्वरूप आहे. स्व-संदर्भित बुद्धी तिच्या एकतेमध्ये सक्रिय असते आणि तिच्यामुळे निर्मिती आणि क्रमबद्ध विकासाला आरंभ होतो. शुद्ध बुद्धीचे एकात्मिक कार्यक्षेत्र स्वाभाविकत: किंवा आपोआप तिच्यामध्ये प्रकृतीतील सर्व नियमांच्या विविधतेला जन्म देते.

हे दृश्य म्हणजेच चेतना- स्व-संदर्भित आणि अमर्याद अशी एकत्र आणण्याची क्षमता; जी प्रकृतीच्या नियमाला साकार करणारी शक्ती आहे.


चेतनेचा क्रमबद्ध विकास

स्वत:च्या स्व-संदर्भित अवस्थेमधील संपूर्ण जागरूक चेतनेला एकतेतून विविधतेत आणि विविधतेतून एकतेत परिवर्तन होण्याची प्रक्रिया होतानाच्या नादाची जाणीव होते. ह्या अवस्थेला ऋषी, देवता आणि छंदस् ह्यांची संहिता असे ओळखले जाते. ह्या नादाला श्रृती (जे ऐकू येते ते) म्हणतात. वैदिक नाद, सतत प्रतिध्वनित होणार्याऋ चेतनेचा नाद, सक्रिय बुद्धीचा नाद (ऋषी, देवता, छंदस् ह्यांची संहिता- ऋग्वेद) आणि, क्रमबद्ध परिवर्तनाचा नैसर्गिक वेग नादाचा प्रकार प्रस्तुत करणार्यास ध्वनीमध्ये विकसित होतो – वर्ण (स्वर, व्यंजने), अक्षरे, शब्द, शब्दसमूह, वाक्य (वेदातील ओळींचा क्रमबद्ध विस्तार) आणि एका विशिष्ट सातत्यपूर्ण ‘हं’ असा ध्वनीचा प्रवाह साकार होण्याची ही प्रक्रिया, एका सतत ‘अ’ अशा ध्वनीसह, स्वत:ला भाषेची समूर्त किंवा सगुण संरचना म्हणून अभिव्यक्त करते आणि पुढे जाऊन भाषेच्या अधिक वैशिष्टयपूर्ण रचनांना व्यक्त करते. तीच प्रक्रिया आणि परिवर्तनाची तीच क्रिया परत परत ध्वनी (वारंवारते)ला स्थितीमध्ये परिवर्तित करत राहते. त्यामुळे भौतिक अणूरेणूंच्या निर्मितीला सुरुवात होते आणि ह्याच प्रकारे पुढेही चेतनेच्या परिवर्तनाची प्रक्रिया सुरू राहते आणि अनंत काळापर्यंत तिच्या अधिकाधिक विकसित अवस्था व्यक्त करत राहते.

क्रमबद्ध विकासाचे हे सातत्य आपण सतत विस्तारणार्‍या विश्वामध्ये व्यक्त झालेले पाहतो.

चेतनेचे तिच्या वस्तु-संदर्भित अभिव्यक्तीमध्ये होणारे क्रमबद्ध परिवर्तन, तिच्या स्व-संदर्भित स्रोताच्या स्मृतीसह सातत्यपूर्ण प्रकारे होणारे, चेतनेचे सतत विकसित होणारे स्वरूप, तिच्या स्रोताच्या स्मृतीसह स्व-संदर्भित आवर्तनांमध्ये प्रगती करत राहते – प्रगतीची प्रत्येक पायरी ही स्व-संदर्भित आवर्तनांमध्ये होत असते.
ज्याप्रमाणे चेतनेचा प्रत्येक बिंदु दुसर्‍या प्रत्येक बिंदुशी असीमितपणे जोडलेला असतो; त्याप्रमाणे चेतनेच्या संपूर्ण कार्यक्षेत्राची संरचना अनंत वारंवारतेच्या स्व-संदर्भित आवर्तनांद्वारे जोडलेले असते.
मूलभूत प्रक्रिया तीच आहे – प्रवाहित असणे आणि थांबणे... प्रवाहित असणे आणि थांबणे.. प्रवाहित असणे आणि थांबणे. बदल होण्याची ही प्राथमिक प्रक्रिया, परिवर्तन होण्याची ही प्राथमिक प्रक्रिया, विभिन्न पातळ्यांवरच्या अभिव्यक्ती चेतनेच्या क्रमविकासाची गती टिकवून असते आणि क्रमविकासाच्या प्रक्रियेला धरून अनेक निर्मितींद्वारे साकार होत असते.
ह्यामुळे अनंत अशा संहितेचे स्व-संदर्भित बदलते, गुणधर्म वाढीस लागतात आणि त्यातून क्रमबद्ध ध्वनी, भाषा, मूळाक्ष्ररांच्या भाषेतील पद्धती, शब्द, शब्दसमूह, ओळी आदि त्यांच्या मूर्त आकारांसह विकसित होतात. ह्या प्रक्रियेच्या अनंतकाळच्या सातत्यपूर्ण विकसनामुळे विश्व सतत वर्धमान राहते.

मूलत: सतत परिवर्तित होणार्याप ह्या स्व-संदर्भित बुद्धीच्या घटकांचे सतत वर्धमान विश्वात होणारे परिवर्तन ऋग्वेदामधल्या रचनांमध्ये मोजता येतील अशा टप्प्यांमध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे.
निर्मितीच्या सर्व भौतिक आणि अ-भौतिक अभिव्यक्तींना ठराविक वारंवारता (ध्वनी) असतो. ह्या मूलभूत वारंवारता म्हणजेच अ-भौतिक किमती वैदिक वाङ्मयातील नाद आहेत; बुद्धी, बुद्धीचा हुंकार आणि त्यासह चाललेली क्रमबद्ध प्रवाहित असण्याची आणि थांबण्याची क्रिया. संपूर्ण वैदिक वाङ्मयात साकार असलेली सुमधुर अभिव्यक्ती आपल्याला चेतनेच्या स्व-संदर्भित अवस्थेमधील परिवर्तनाच्या मूलभूत घटकांची प्रक्रिया समजावून सांगते.

त्याच्या परिवर्तित होण्याच्या वेगामध्ये, ऋषी, देवता आणि छंदस् मधील परस्पर-क्रिया (स्व-संदर्भित बदलणारे घटक) ध्वनी आणि ध्वनीपासून ध्वनी निर्माण करतात – एका ध्वनीपासून विकसित झालेला दुसरा ध्वनी आणि त्यापासून पुढील (तिसरा) अधिक विकसित ध्वनी (म्हणजेच ठराविक मूळाक्षरे –स्वर आणि व्यंजन). भौतिक आकाराच्या प्रगतीस सुरूवात (स्वर आणि व्यंजनांच्या) वारंवारतेपासून होते. त्याच्या रचनात्मक आकारामधून भाष्य नवीन वारंवारता आणि त्यांच्या संबंधित भौतिक आकृत्या निर्माण करण्यासाठी प्रगत होते.
निर्मितीमधील असीमित विविधता आणि बदलणारे घटक हे अनंतकाळ पर्यंत शांत, स्व-संदर्भित, स्वयंपूर्ण आणि असीमित अशा चेतनेच्याच अभिव्यक्ती आहेत- शुद्ध जागरूकता, असीमित सजगता, शुद्ध बुद्धी, शुद्ध अस्तित्व आणि त्यासह असलेले परम ज्ञान.

थांबणे आणि प्रवाहित असण्यामध्ये; ऋषी, देवता आणि छंदसच्या संहितेमध्ये स्वत: अंतर्गत कार्यरत असलेली चेतना म्हणजे सर्व जीवन आणि निर्मितीसाठी ‘सर्व असणे आणि सर्व संपणे’ आहे.

चेतना जीवनाचा पाया किंवा गाभा आहे. जीवनामधील सर्वांत महत्त्वाची ती प्रेरक गोष्ट आहे. आपण बोलतो तो प्रत्येक शब्द आणि करतो ती प्रत्येक कृती ही चेतनेचाच परिणाम आहे.

सर्व भाषा, कृती आणि वर्तन हे चेतनेचेच अपत्य आहेत. सर्व जीवन चेतनेमध्ये अस्तित्वात येते आणि चेतनेसह टिकून राहते. सर्व विश्व चेतनेचीच अभिव्यक्ती आहे. सर्व विश्वाचे सत्य स्वरूप कृतीमध्ये असलेला (कार्यरत) असा चेतनेचा महासागर हेच आहे.

चेतना हीच प्रत्येकाच्या जीवनातील मूलतत्त्व असल्यामुळे सर्व प्रकारच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक कार्यक्षेत्रांत अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी, जीवनातील असीमित सृजनात्मक सामर्थ्याचा पूर्णतेने आनंद घेण्यासाठी आणि सजगतेने आणि बुद्धीद्वारे जगण्यासाठी चेतनेचे ज्ञान हीच सर्वांत मूलभूत आवश्यकता आहे.

चेतनेसारखा सर्वाधिक महत्त्वाचा घटक दुर्दैवाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर गेलेला आहे. ह्यामुळेच पृथ्वीवरील जीवनरूपी वृक्ष चेतनारूपी मूळांपासून दुरावल्यामुळे त्याच्या महान उगमस्थानाला गमावून बसला आहे. त्याचे पोषण हरवले आणि तो निष्फळ बनला. प्रगाढ आनंद देण्याचा चेतनेचा गुणधर्म सुप्त झाला; मानवी चेतनेवर दु:खे प्रभावशाली बनली आणि विश्वात समस्या निर्माण झाल्या.
प्रत्येकाला माहित आहे की, आजच्या विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेले शिक्षण नोकरी मिळवून देणारे ज्ञान देते; ज्यामुळे चेतनेच्या उच्च अवस्थांचा विकास होत नाही आणि ते कोणाला जगताना सर्व क्षमतेला साकार करण्यासाठी सहाय्य करत नाही. लोकांना स्वयंस्फूर्तीने विचार करण्यास आणि प्राकृतिक नियमानुसार वागण्यास ते शिकवत नाही. त्यामुळे जगातील सर्व लोकसंख्या प्राकृतिक नियमांचे उल्लंघन करत आहे आणि त्यामुळे प्रत्येक देशात अनारोग्य आणि पीडा, तणाव आणि तंटे, अपराध आणि आतंकवाद आढळत आहेत; सर्वत्र मानवी जीवन समस्यांनी झाकोळलेले आहे.

ह्या संकटामधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सर्व विद्यापीठांमधून नोकरी मिळवून देणार्या ज्ञानाच्या जोडीने प्रत्येकाला महर्षींच्या वैदिक विद्यापीठातील जीवन- लक्षित शिक्षण मिळावे; जेणेकरून प्रत्येकाला चेतनेच्या प्रगत अवस्था विकसित करता येतील आणि प्रबोधनाद्वारे दैनंदिन आयुष्य पूर्णत्वाने जगता येईल आणि पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल.
प्रत्येक देशामध्ये महर्षी वैदिक विद्यापीठाची स्थापना ही प्रबुद्ध समाजाच्या निर्मितीसाठी आणि पृथ्वीवर स्वर्ग स्थापनेसाठी मूलभूत आहे. जरी जगातील प्रत्येक देशातील विद्यापीठात चेतनेवर शिक्षण देणारा विभाग निर्माण झाला; तरीही प्रत्येक देशातील येणारी पिढी प्रबुद्ध पिढी असेल. प्रत्येक देश प्रगती करून अपराध-मुक्त, समस्या-मुक्त राष्ट्र होईल. ह्यामुळे येणार्या सर्व पिढ्यांसाठी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल आणि तो जतन होईल.
ह्या चेतनेच्या विभागाद्वारे चेतनेचे ज्ञान आणि चेतनेवरील संशोधन देण्यात येईल. विद्यापीठातील अन्य प्रत्येक विभागांच्या ज्ञानाच्या जोडीला चेतनेचे संपूर्ण ज्ञान असेल आणि त्यामुळे सर्व ज्ञानशाखा एका एकात्मिक छत्राखाली येतील.

चेतनेचा विभाग, महर्षींच्या वैदिक ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा विभाग महर्षींच्या वैदिक गणिताद्वारे, महर्षींच्या वैदिक व्यवस्थापनाद्वारे आणि महर्षींच्या वैदिक राज्यशास्त्रा आदिंद्वारे ज्ञानाच्या प्रत्येक शाखेला बळकट पाया देईल.

प्रत्येक वर्तमान विद्यापीठात चेतनेच्या नव्या विभागाच्या आरंभामुळे विद्यापीठ- शिक्षणाचे ध्येय म्हणजेच प्रबुद्ध व्यक्तींची निर्मिती- हे साकार होईल



चेतनेमधील ज्ञान रचनात्मक असते
‘चेतनेच्या कार्यक्षेत्रात शिक्षणाची क्रिया घडते. सर्व शिक्षण, सर्व ज्ञान मिळवण्यासाठीची पूर्वअट, सर्व काही जाणण्यासाठीची, अनुभवण्यासाठीची आणि करण्यासाठीची पूर्वअट म्हणजे शुद्ध बुद्धीच्या पातळीपर्यंत आलेली चेतना, शुद्ध ज्ञान, स्व-संदर्भित बुद्धी, स्व-संदर्भित चेतना म्हणजेच भावातीत चेतना आहे.
‘म्हणून चेतनेचा संपूर्ण विकास- स्व-संदर्भित चेतना हीच संपूर्ण शिक्षणाची परिभाषा असली पाहिजे. चेतनेचा विकास, अत्युच्च पातळीची प्राप्त झालेली चेतना किंवा प्राप्त झालेली स्व-संदर्भित चेतना हेच संपूर्ण शिक्षण आहे; म्हणजेच परमोच्च ज्ञान मिळण्याची स्थिती, सर्व स्थल-काळामधील काहीही स्वयंस्फूर्तीने जाणण्याची क्षमता, सर्व काही योग्य करण्याची आणि केवळ इच्छेने सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता. केवळ इच्छेने सर्व काही प्राप्त करण्याची स्व-संदर्भित चेतनेच्या वेळची स्थिती, एकता म्हणजेच सर्व इच्छा- आकांक्षा ह्यांच्या पूर्ततेसाठी असीमित सृजनात्मक बुद्धी आणि वैश्विक सृजनात्मक बुद्धीचा वापर स्वयंस्फूर्तीने करण्याची क्षमता:

यतीनां ब्रह्मा भवति सारथि: (ऋग्वेद १.१५८.६)
स्वत:च्या स्व-संदर्भित अवस्थेमध्ये स्थित असलेल्यांसाठी सकारात्मक वैश्विक बुद्धी सतत स्वयंप्रेरणेने कार्यरत असते.
‘स्वत:ची स्वयंपूर्णता जतन करण्याच्या ह्या नैसर्गिक क्षमतेच्या संकृतीपेक्षा श्रेष्ठ अशी शिक्षणाची पद्धत असू शकत नाही. ही क्षमता म्हणजेच सर्व काही जाणण्याची क्षमता, स्वयंस्फूर्तीने सर्व काही योग्य करण्याची क्षमता आणि केवळ विचारांनी सर्व काही साध्य करण्याचे सामर्थ्य. शिक्षणाची हीच परम श्रेष्ठ पद्धत आहे; म्हणूनच ती महर्षींची परम- शिक्षणाची रचना आहे.
‘अशी व्यक्ती; जिची चेतना संपूर्ण विकसित झालेली आहे; प्रबुद्ध व्यक्ती असते आणि कोणतीही गोष्ट साकार करणारे हे संपूर्ण प्रबोधन शिक्षणाचे लक्ष्य असावे.
‘माहितीचे संकलन म्हणजेच आजच्या जगात प्रचलित असलेल्या शिक्षणाची शैली; हा कोणाला शिक्षण देण्याचा परिणामकारक मार्ग नाही. त्याद्वारे समस्या-मुक्त जीवन जगण्यासाठी सक्षम माणसाची निर्मिती होत नाही. ह्या पद्धतीत प्रत्येकात असलेल्या संपूर्ण सृजनात्मक असामान्य क्षमतेचाचा पूर्ण उपयोग केला जात नाही. त्यातून शिक्षणाचा मूळ उद्देश पूर्ण होत नाही.

‘आजच्या जगात प्रत्येक समाजात उभ्या असलेल्या समस्यांच्या पहाडावरून हे स्पष्ट आहे की आजची सर्व जागतिक शिक्षण पद्धती अपुरी आहे आणि तिला “फसवणूक” म्हणायला हवे.’

प्राकृतिक नियमानुसार जीवन

‘प्रत्येक विद्यार्थ्यासाठी “संपूर्ण ज्ञानाचे फळ” असे प्रबोधन देण्याची क्षमता असलेले शिक्षण म्हणजे आदर्श शिक्षण. “संपूर्ण ज्ञानाचे फळ” म्हणजे त्रुटि-मुक्त जीवन, संपूर्ण जीवन ज्यात रोजचे जगणे समाधानात आणि इच्छापूर्तिमध्ये जाते- म्हणजे प्राकृतिक नियमानुसार विचार आणि कृती करण्याची प्राकृतिक क्षमता; जेणेकरून प्रत्येकाला प्राकृतिक नियमांचे पूर्ण समर्थन मिळते.’

प्रकृतीचे संपूर्ण सहकार्य मिळवणे
‘आपल्यातील संपूर्ण सृजनात्मक चेतनेच्या क्षमतेचा विकास करून कोणताही विद्यार्थी प्रकृतीचे संपूर्ण सहकार्य मिळवतो आणि त्याच्या आयुष्याचा स्वामी बनतो. तो स्वयंस्फूर्तिने परिस्थिती आणि स्थितींवर नियंत्रण मिळवतो; तो स्वयंस्फूर्तिने पर्यावरणावर नियंत्रण मिळवतो; त्याचे वर्तन हे स्वयंस्फूर्तिने त्याचे आणि त्याच्या आसपास असलेल्या सर्वांचे पोषण करणारे असते. इतरांच्या इच्छा- आकांक्षांना हानी न पोचवता स्वयंस्फूर्तिने त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची इच्छा त्याला असते.
‘अशी आदर्श, प्रबुद्ध व्यक्ती माझ्या आदर्श अशा वैदिक विज्ञान आधारित शिक्षणाचा परिणाम (फलित) आहे.’

- महर्षी.



चेतनेच्या सात पायर्‍या

१. ब्राह्मी चेतना – चेतनेची एकता

२. भगवच्चेतना – दैवी चेतना

३. तुरीयातीतचेतना – वैश्विक चेतना

४. तुरियचेतना – भावातीत चेतना

५. जाग्रच्चेतना – चेतनेची जागृत अवस्था

६. स्वप्न-चेतना – चेतनेची स्वप्न अवस्था

७. सुषुप्तिचेतना- चेतनेची निद्रित अवस्था



‘प्रत्येकाची चेतनेची पातळी विचारात न घेता सर्व लोकांच्या क्रमबद्ध विकासाचे पोषण शिक्षणाच्या परिपूर्ण पद्धतीने करायला हवे. पृथ्वीवर जन्म झालेला प्रत्येक जण चेतनेच्या सर्व पायर्याक जगण्यासाठी शिक्षित झालाच पाहिजे; जेणेकरून दैनंदिन जीवनात चेतनेच्या सर्व पायर्यांमुळे* मिळणारा आनंद येईल.’

- महर्षी.

*: चेतनेची एकता ही येथे पहिल्या स्थानी दिली आहे; कारण ती प्रबोधनाची सर्वोच्च पातळी आहे.

सौजन्य: महर्षी परिवार

Wednesday, May 26, 2010

A script for a street play for adolescent girls

Introduction:


This script is written for a street-play on menstruation related issues. The street play is planned for rural and tribal audience.This street play has the following objectives.

Objectives of the street play:

1. To create awareness about menstruation as a fact in the society.

2. To reduce stigma and inhibitions associated with menstruation.

3. To help the adolescent girls (mainly in rural and tribal areas) for better adjustment with their physical and psychosocial conditions by stressing the need for open dialogue regarding menstruation.

The street play tries to fulfill these objectives by presenting a real life situation; which is helpful for creating stimulus and insights.

Preparation of the script:

The following is a basic outline of the script. It presents the basic content of the script. Ideally the script should evolve from the ideas and interactions of the performers who present the street-play. The following can be a guideline for them.





दृश्य 1: रानी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय मे वार्षिक समारोह – गॅदरिंग की तैयारी जोर शोर से चल रही है । कार्यक्रम के आयोजन मे सम्मीलित छात्राएं साथ में मिलकर काम कर रही है । उनके साथ उनकी अध्यापिका भी है ।



मनीषा: चलो, चलो दोस्तों, जल्दी से ये काम भी निपटा देते है । उसके बाद हम हमारे पॉप म्युझिक के प्रोग्राम के लिए अरेंजमेंट करेंगे ।

सुनीता: हाँ जी, बस एक बार ये सब हो जाय । अभी हमको स्टेज डेकोरेशेन के लिए क्या करना होगा ?

कल्पना: अभी तो थर्मोकॉल लाना है, दिवार पर बॅनर लगाना है, उसके उपर कुछ चित्र लगाने है, नीचे डालने के भी कुछ लाना पडेगा ना ।

निहारिका (अध्यापिका): कल्पना, उसके लिए मै रामूचाचा को बोल दुंगी, वो हमें ला देंगे ।

मनीषा: दीपिका, देखो जरा माईक लग गया क्या ? अभी हमको एक रिहर्सल करनी होंगी ।

दीपिका (माईक के पास जाकर उँचे आवाज में तथा अलग ढंग से): हॅलो, हॅलो ! साहेबान, मेहेरबान, कद्रदान, आप सबका स्वागत है ! आज हम हमारी प्यारी दोस्तों के साथ स्कूल में वार्षिक समारोह का पहला परफॉर्मन्स शुरू करने जा रहे है । (मुस्कुराते हुए) मै आमंत्रित करती हुँ मनीषा को की वो अपना परफॉर्मन्स प्रस्तुत करें ! प्लीझ वेलकम, मिस मनीषा ! (छात्राएं तालियों से उसका उत्साह बढाते है ।)



मनीषा (माईक हाथ में लेकर): हॅ....लो एव्हरीबडी ! गुड एव्हिनिंग ! लिजिए, आपके सामने मेरा ये गाना - “ आज मै उपर, आसमाँ नीचे, आज मै आगे, ज़माना है पीछे ! ”

दीपिका: चलिए जी, माईक भी रेडी और आपकी तैयारी भी रेडी !

मनीषा: येस बॉस ! (संगीता के पास आकर) क्या बात है संगीता, तुम्हे नही अच्छा लगा मेरा गाना ?

संगीता: नही; आपने अच्छा गाया ।

मनीषा: पर तुम मुस्कुरायी नही; तुमने देखा भी नही ।

संगीता: नही तो, मेरा ध्यान शायद कहीं और था ।

मनीषा: अच्छा ? चलो. चलो, अब तुम तुम्हारा डांस कर के दिखाओ ।

संगीता: मनीषा, मै अभी तैयार नही हुँ । अभी नही करना मुझे ।

मनीषा: क्यों, क्यों नही करना ? देखो, मैने कैसे तुरंत कर दिया । अभी एक बार कर लेती हो; तो तुम्हारा विश्वास बढेगा ना.

संगीता: नही, रहने दो ना, मुझे अभी नही करना । मै बाद में करूंगी ।

मनीषा: चलो, ठीक है, जैसी तुम्हारी मर्जी । पर अभी नही तो कब करोगी ?

संगीता: मै इस संडे को करूंगी । चलेगा ना ?

मनीषा: ठीक है संगीता ।

रश्मी: सुनीता, हमारी अभी की तैयारी पूरी हो गई है । क्या हम अपनी पहली रिहर्सल शुरू कर सकते है ?

सुनीता: जी हाँ ! चलो चलो, अब हमारे पॉप म्युझिक की रिहर्सल शुरू हो रही है । चलो, अब हमारा पॉप म्युझिक शो शुरू हो रहा है ।

निहारिका (अध्यापिका): चलो, अब मै चलती हुँ, मुझे ऑफिस मे कुछ काम है । आप और करना । बाकी लोग इनका परफॉर्मन्स ज़रूर देखना और इनको बताना !

दीपिका (मुस्कुराते हुए): थँक यू मॅडम !

****************************

दृश्य 2

(प्रॅक्टिस समाप्त होने के बाद मनीषा और संगीता साथ निकलते हुए)

मनीषा: संगीता, अभी आप कहाँ जा रही है ?

संगीता: मै घर जा रही हुँ । आप कहाँ जा रही है ? कुछ देर बात करेंगे ?

मनीषा; मै भी घर जा रही हुँ । चलो; थोडी देर यहाँ बैठते है ।

संगीता: आप मुझसे बडे क्लास में हो कर भी मेरी सबसे अच्छी दोस्त हो । मुझे आपसे कुछ पूछना है । मुझे आज बहोत उदास, थका हुआ लग रहा है । मैने काम तो ज्यादा नही किया, पर मुझे बहोत थकान महसूस हो रही है, और क्यों यह समझ मे नही आ रहा है । इससे मै परेशान हुँ ।

मनीषा: संगीता ! यह बहोत स्वाभाविक है । इसका अर्थ यही है की आपकी माहवारी शुरू हो रही है ।

संगीता: क्या ? मैने तो अब तक उसके बारे में सिर्फ सुना था ।

मनीषा: अभी आप 12 साल की हो । उस उम्र से माहवारी शुरू हो सकती है । जब भी पहले बार होती है; सबको ऐसे ही लगता है । जब भी हमारी माहवारी शुरू होती है, उस समय हम अस्वस्थ होते है, खून बह जाने से थकान भी महसूस करते है । अभी आपके लिए यह नया है, इसलिए आप परेशान हो । जैसे जैसे समय बीतेगा, इसकी आपको आदत पडेगी और आपको यह तकलीफ नही होगी ।

संगीता: आपको भी ऐसा हुआ था ?

मनीषा: हाँ, बहोत । अभी भी कभी कभी होता है । ये होना बहोत स्वाभाविक है । इसमें परेशान होने की, इसको गलत मानने की तथा इसको छिपाने की जरूरत नही है ।

संगीता: इसमें क्या क्या होता है ?

मनीषा: इस प्रक्रिया में लगातार 3 दिन तक खून निकलता है । चिडचिडापन, थकान तथा अस्वस्थता होती है । पर धीरे धीरे हमे इसकी आदत पड जाती है और फिर इससे ज्यादा तकलीफ नही होती ।

संगीता: मेरे घर में भी जब मम्मी को पता चलता है, तब वह मुझे एक जगह रूकने के लिए कहती है । इधर उधर जाने नही देती और नजर से बाहर नही जाने देती ।

मनीषा: जहाँ तक आपकी मम्मी की बात है, वो बस आपका खयाल रखती है, यही चाहती है की आपको कुछ तकलीफ ना हो । हो सकता है कि उनके मन में अन्धविश्वास भी हो । अगर इससे बहोत ज्यादा घूटन सी होती है, तो आपको उन्हें बताना पडेगा । और कब तक हम इस चीज की वजह से अपने आप को एक जगह बंद रखेंगे ? इतनी सारी लडकिया और औरतें इतने सारे काम तो करतीही रहती है । सबके साथ ऐसा ही होता है । आपको इस बात को समझना है और उसका स्वीकार करना है ।

संगीता: कैसे क्या, मै तो कुछ नही जानती !

मनीषा: बहुत अच्छे से तो मै भी नही जानती । मगर इसी लिये तो विद्यालय में शरिर ज्ञान पर क्लासेस लेते है । अगर हम कुछ नही जानते; तो हमको जानने की जरूरत है । हमको जानना है की माहवारी क्या है, उसमें क्या होता है, क्यों होता है और उसमें किस बात की निगाह रखने की जरूरत है । ये सब हमारे क्लास में बताया जाता है । मै तो इतना जानती हुँ की स्त्रियों की स्त्री होने की विशेषता के कारण यह होता है । यह क्रिया स्त्री की प्रजा उत्पन्न करने की क्षमता का हिस्सा है । संभवत: 12-13 साल से 45 साल तक की महिलाओं को इसका अनुभव होता है । जन्म की समय से हमारे शरिर में बीजाशय होते है; जो किशोरावस्था में आने पर परिपक्व हो जाते है । इन्हे सूक्ष्मदर्शी द्वारा देखा जा सकता है । और हर माह में (28 दिन पश्चात) बीज उत्पन्न होता है और बीजाशय से बाहर आता है । बीजाशय के पास होनेवाला बीजनली का चौडा भाग उसे सोख लेता है । वहाँ से वह धीरे धीरे अंडनलिका से होते हुए गर्भाशय में आता है । गर्भाशय में खून से बनी गद्दे मे यदि उसका फलन नही हुआ तो वो नष्ट होता है और शरिर से निकाला जाता है । इसी कारण योनीभाग में खून निकलता है । हमें क्लास में इसके चित्र दिखाए जाएंगे । हमारे क्लास के अलावा गांव की आशा दिदी से भी जानकारी ली जा सकती है । ................. (इस प्रकार मनीषा संगीता को माहवारी के बारे में विस्तार से समझाती है ।)

संगीता: अच्छा... समझ रही हुँ । बडी औरतों को इसके बारे में ख्याल रखते हुए देखा था ।

मनीषा: तो इसी समझ को आगे बढाना है । और सबसे बडी बात यह, की इसे बुरा, गलत, गंदा नही मानना है । यह बात अत्यंत नॉर्मल है, सब इसका अनुभव करते है । जैसे हम शरीर के हाथ को बुरा या गंदा नही मानते; तो क्यों खून को, प्रजनन अंगों को गंदा मानें ? अगर हमारे मन में गंदेपन की, डर की भावना है, तो इसे निकालना जरूरी है । शरिर को साफ एवं सुरक्षित रखने के लिए साफ सुती कपडा या पॅड का उपयोग करना जरूरी है । इसे धोना और अच्छे से सुखाना भी जरूरी है । इसे सुखाने के लिए छिपाने की जरूरत नही है; क्यों कि इसमे गंदा कुछ भी नही है । शरिर के अंगों को भी बिना झिझक के नियमित रूपसे धोना चाहिए । इस समय परेशानी तो जरूर होती है, दर्द भी होता है । पर उसे गंदा मानने के बजाय उसे स्वाभाविक मानने से उसे ठीक से सह सकते है । उसको मॅनेज करने में भी हमको मदद मिलेगी यदि हम उसे स्वाभाविक तरिके से देखें । यह बात, यह प्रक्रिया किसी भी तरह की पाप, गंदेपन से नही होती है बल्कि निसर्गत: होती है, हम इसका नियंत्रण नही कर सकते । यह हमको समझना होगा और औरों को भी समझाना होगा ताकि वो हमें तकलीफ पहुंचने का माध्यम न बनें । देखो संगीता, यदि कोई खुद ही इससे शर्माती है, खुद को बुरा मानती है, तो उसको और ज्यादा तकलीफ होंगी । जितना हम इसके बारे में खुल कर बात करेंगे, इसका स्वीकार कर चलेंगे, हमें आसानी होंगी ।

संगीता: आसानी कैसे क्या ? दर्द थोडेही कम होगा ?

मनीषा: अच्छा सवाल । अभी जैसे मै आपसे पूछ रही थी, आपको बोल रही थी । आप मन में अस्वस्थ थी, इसिलिए बोल नही पाई । आप कॉन्फिडेंट हो कर मुझे कह सकती थी, की अभी आपका शरिर स्वस्थ नही है, इसिलिए आप यह करना नही चाहती । जैसे अगर आपके पैर में चोट हो, तो आपको कौन भागने को कहेगा । हो सकता है, कि कुछ लोग इस बात को आसानी से नही समझ सकेंगे । फिर भी हमको उनको समझाना पडेगा । नही तो उनके बहन को, उनकी बेटी को इसी तरह की तकलीफ होने का माध्यम वे बन जायेंगे ।

संगीता: सही है ।

मनीषा: इसिलिए इस पर खुल कर चर्चा होनी जरूरी है । जितना ज्यादा लोग इसे समझेंगे, उतनी परेशानी कम होगी । किसी भी लडकी को उसकी माहवारी की वजह से उसका काम बिगडने का या परफॉरमन्स बिगडने का टेंशन नही होना चाहिए । क्यों कि ऐसा होता नही है । कितनी सारी लडकिया तथा औरतें कितने कष्ट के काम हमेशा करती रहती है । सबने इसे जानना चाहिए । इस तरह की समझ बढती है, तो हमारी पीडा तो नही; पर उससे होने वाली परेशानी जरूर कम हो सकती है । मुझे खुशी है की आप इसे समझती हो । मै चाहती हुं की हमारे शरिर-ज्ञान क्लास में हम सब इसपर खुल कर बात करें ताकि सब भी हमसे इसे समझ सकें !

माहवारी कोई कलंक नही है । प्रकृति द्वारी स्त्रियोंपर सौंपी गई विशेष प्रकार की जिम्मेदारी है । जिम्मेदारी के साथ कठिनाईया तथा मुसीबतें भी आती है । पर जैसे कहाँ गया है – Responsibility is the cost of greatness – यानी जिम्मेदारी बडे होने की किमत है, एक निशानी है । प्रकृति द्वारा यह विशेषता स्त्रियों को दी गई है । कितनी विशेष तथा सुकून देनेवाली बात है । जो कोई भी आदमी नही कर सकता; वो हम स्त्री होने के नाते कर सकते है ! हम उनसे अलग है । क्यों ना हम इस अलग पहचान को एंजॉय करें ?

संगीता: जी, मै मानती हुँ ।

मनीषा: चलिए, सभी साथ में आईए ।

(सभी सहेलीयाँ साथ आकर कहती है) “ सबके साथ जानने की चाह यहीं है जीने की सही राह !”

Wednesday, May 12, 2010

साहित्य समीक्षा: स्पाऊझ

स्पाऊझ: जीवनसाथी का साथ

स्पाऊझ यह मान्यताप्राप्त लेखिका शोभा डे का विवाहसंस्था तथा सह-जीवन इस दिलचस्प विषय में विस्तृत भाष्य है । यह एक विवाह- जीवन की सफलता के बारे में अवगत करनेवाली किताब है । कई मायनों मे यह किताब एक सराहनीय उदाहरण प्रस्तुत करती है ।

मौलिक रूपसे विवाहसंस्था का परिचय, उसमें होनेवाले मानवीय संबंधों की चर्चा एवम् समीक्षा, वर्तमान तथा गतकालीन विवाह परंपरा, बदलते रिवाज, प्रत्यक्ष जीवन के उदाहरण, "ज्ञान की बातें", जेंडर तथा स्त्री- पुरुष असमानता से जुडे मुद्दे, कुटुंबसंस्था, पाल्य- पालक संबंध, जीवनसाथी का जीवन में स्थान आदि सभी संबंधित मुद्दों पर लेखिकाने उपयुक्त भाष्य किया है । कई सारे उदाहरण और उनके साथ सुझाव इनके कारण यह किताब जीवनसाथी को समझने के लिए तथा विवाह पद्धति में प्रवेश करनेवाले लोगों के लिए एक मार्गदर्शक दीपस्तंभ हो सकती है । इसमें केवल संकल्पनात्मक या वैचारिक बातें नही है; अपि तु उनके साथ अत्यंत सराहनीय उदाहरण,  सुझाव एवम् सफल- असफल समझ और सोच दर्शायी गयी है जिससे यह एक पथगामी, एक आनेवाली मुश्किलों को और जटिल परिस्थिती को समझने का साधन बनता है ।

आधुनिक मानवीय संबंध तथा "रिलेशन्स" पर इसमें गहन चर्चा है । परंतु गहन होने पर भी वह सरल रूप से कही गयी है । किस तरह मानवी रिश्ते बनते है, बढते है या बिगडते है, इसकी काफी हद तक संपूर्ण चर्चा की गई है । इस किताब को पढ कर जीवनसाथी अपने आप को और अच्छी तरह से समझ सकते है ।

विषय बहोत बडा तथा वैचारिक- नैतिक होने के पश्चात भी किताब रोचक है । हल्की सी पुनरावृत्ती (Repetition) होने के बाद भी यह वाचनीय एवम्  मनोरंजक है । हालाँकि इसमें विवाह संस्था या जीवनसाथी सें संबंधित नकारात्मक उदाहरणों का थोडा ज्यादा वर्णन है और इसकी पृष्ठभूमी में सिर्फ उच्चभ्रू- अमीर लोगों का ही अंतर्भाव है जिससे यह वर्णन सामान्य जीवन- आम जिंदगी से पराया लगता है ।

पेंग्विन प्रकाशन के इस किताब के मूल्य कें बारे में भी प्रकाशक को धन्यवाद देने चाहिए । यदि इस कम मूल्य के लघु- ग्रंथ का पठन युवाओं द्वारा किया जाता है तो जीवनसाथी से तथा विवाह संस्था से संबंधित कई सारी जटिलताएं और समस्याएं सुलझनें के लिए सहायता मिल सकती है । इस दृष्टि से यह किताब जेंडर तथा विवाह इन मुद्दों पर काम करनेवाले लोगों को कुछ सहायता जरूर प्रदान कर सकती है । 

Wednesday, May 5, 2010

Community Audit: A Journey into History of the Community

Introduction:

Community audit is not a new concept. Threre are different forms of social audits that are practised in social sector. Public hearing, scheme audit are examples of social audits. They are largely used in community monitoring programs. Their objectives are to create transparency and accountability in the system. They also motivates the community to take ownership of the development activities going on in their area. Here we are going to talk about community audit with the reference to community history. That is to say, audit of the community itself in the context of its historical activities/ occupations.

Necessity of this type of audit:

Today, when we talk about development activities in developing countries such as India, we see that there are a lot of support schemes (called as affirmative action) which are aimed at providing the vulnerable communities with necessary facilities, concessions, benefits and opportunities. There are a great deal of such schemes and programs which are aimed at helping the poor, the disadvantaged. In this context, now a days, there is growing perception that this kinds of ready-made facilities are making these communities lazy or inactive. It is human tendency, if the things are made readily available; we are likely to become lazy; which is actually happening in many developed countries due to increased mechanisation. In order to locate this, the method of community audit is useful. Moreover, it is not just the audit of this community. But it aims at finding answers of the questions such as what did the generations of this communityactually do to solve their problems in the history- say last 200 or so years. In which way they tried to solve their problems, in which ways they were successful, can these measures be used today? These questions can be answered with the help of such community history audit.

Nature and Process:

Like social audit; or audit of an organization; this kind of audit would talk about the community as a whole and its major occupations, activities, lifestyle trends and patterns. As we can specify about individual life span; eg. during the age of 6 to 22, he studied, then he did 5 jobs till the age of 38 when he established his company etc. This audit would identify such areas in the community's life over the period of around 200-300 years.

In India, we have age- old problems such as open defecation, poverty and lack of employment. Through such audits we can locate the community's effort for addressing these problems. This can be done in collective meeting of community members necessarily with the young and old age persons. Such a group can recall the historical information about such initatives from the community. Sociologists and ethnologists can help for such discussions.

Benefits of this kind of audit:
1. It would bring into light the efforts of the community for solving its problems.
2. It would stimulate the community for solving their problems on their own; as in many canses this audit would reveal idleness on the part of the community to take initiatives.
3. It would answer the great question "What we had done in the past" which the coming generation is supposed to ask all the time.
4. As an introspection; it would provide a lot of insights and learning for the members through the collective reflection.

Conclusion:

Thus community history audit can be a good tool to motivate the community for an active role in solving its problems rather than ready-made spoon feeding.

Sunday, April 25, 2010

......... माणसाचे मोठेपण

पाऊलखुणा . . .


माणसाचे मोठेपण अनेकदा जवळ असण्यामुळे किंवा कुटुंबीय असण्यामुळे समजत नाही, हे किती खरे आहे. ह्याची प्रचिती आता येते आहे. तसेच माणूस समजून घेणे, हेही किती कठिण आहे, ते समजतं आहे. माझे आजोबा कै. नाना वेलणकरांबद्दल लोकांच्या आठवणी ऐकताना ही गोष्ट जाणवत राहते. त्यांच्या निर्वाणानंतर अनेकांकडून त्यांच्या आठवणी ऐकताना; त्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाची उंची जाणून घेताना जाणवतो तो अज्ञभाव. जवळचा, रोजचा असलेला माणूस समजून घेण्यामध्ये आपण किती कमी पडतो; ते लक्षात येतं.



नातवांच्या डोळ्यांपुढील आजोबांची प्रतिमा फारशी आकर्षक नाही. १९९९ नंतर वाढत जाणारे विस्मरण आणि वृद्धापकाळामुळे आलेले परावलंबन आणि शैथिल्य, हेच नजरेसमोर येते. कारण त्यांच्या खर्‍या कर्तृत्वाच्या साक्षीदार ह्याआधीच्या तीन पिढ्या आहेत. आजोबांना क्रिकेट आवडत असल्यामुळे क्रिकेटच्या भाषेत बोलायला आक्षेप नसावा. आमच्या समोर असलेली आजोबांची प्रतिमा म्हणजे एखाद्या मॅरॅथॉन इनिंगच्या शेवटच्या टप्प्यावरील स्थिती. त्यामुळे साहजिक त्यावरून त्या इनिंगचे मोजमाप करता येत नाही. पण जे आम्ही बघू शकलो नाही; ते काय होते; ते आता समजतं आहे. 86 वर्षे आयुष्य हे ते ८६रन्सच्या आणि ८६च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या इनिंगप्रमाणे जगले. ह्या जीवनाची व्याप्ती आणि खोली किती प्रचंड आणि गहिरी होती, हे समजून घेण्याचा आमचा प्रवास आता सुरू झाला आहे. अनेक प्रकारांमध्ये “the first of its kind” असे ते जगले. त्यांच्याकडून घेण्यासारखे प्रचंडच आहे. परंतु आमची जवाबदारी आता आहे, आता आमची वेळ आहे. जी ज्योत आमच्यापर्यंत येता येता मंदावली; किंवा अधिक योग्य शब्दांमध्ये आमची दृष्टी त्या ज्योतीची “प्रभा” समजण्याएवढी समर्थ नव्हती; त्या ज्योतीचा प्रकाश समजून घेऊन पुढे पुढे तेवत ठेवण्याचे कार्य आमच्यासमोर आहे. आणि म्हणून आता समोर येणारे आजोबांचे चरित्र हे पाऊलखुणांप्रमाणे आहे. पाऊलखुणा केवळ स्मृतीमय, रम्य आठवणी नसतात; त्यांमध्ये पुढील कार्याला दिशा देण्याची क्षमता असते. त्यांच्या आठवणी आम्हाला ती दिशा नक्कीच दाखवतील. ज्या गोष्टींसाठी, मूल्यांसाठी, लोकांसाठी आजोबा असे जगले; त्यांना अभिवादन!

 

त्यांच्या प्रेरक आठवणींमधील हा एक छोटासा भाग दै. लोकसत्ता आणि लेखक शेषराव मोहिते, ह्यांच्या सौजन्याने इथे सादर आहे -

नाना वेलणकर



शेषराव मोहिते


"प्रत्येक योगासनाचे फायदे काय, ते नाना एखादं स्तोत्र म्हणाल्यासारखं सांगत. त्यांचं घर आमचं हक्काचं झालं. कुठल्याही कामाचा कसला गाजावाजा नाही; त्यागाचा डांगोरा नाही..इतरांच्या विचारसरणीचा आदर करणे आणि त्याची त्याची जीवनशैली त्याच्या त्याच्या पद्धतीने अंगीकारून तशी वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे हा फार मोठा दुर्मिळ गुण नानांकडे होता."

... राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परभणीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, कृषी महाविद्यालयाच्या देखण्या इमारतीचा आराखडा बनविणारे नाना वेलणकर यांचे अलीकडेच निधन झाले. एका सुहृदाची त्यांना ही आदरांजली..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नाना वेलणकर यांच्या निधनाची बातमी सोमवारी वाचली. मनातून चरकलो. परभणीला ज्या ज्या वेळी जाणे होई, त्या त्या वेळी ठरविलेले असे की, या वेळी नानांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायची! पण प्रत्येक वेळी ते राहूनच गेले. ही बातमी वाचली आणि अपराधभाव मनात दाटून आला.

परभणीतील रामकृष्णनगरमधील नानांचं घर. शंकरनगर झोपडपट्टीला लागून. परभणीला शिकायला होतो तेव्हा माझं आणि माझ्यासोबतच्या आठ-दहा तरी मित्रांचं हक्काचं, कधीही मनाला वाटेल तेव्हा जाऊन नानांसोबत गप्पागोष्टी करीत बसण्याचं जिव्हाळ्याचं ठिकाण होतं. अनेक सैरभैर क्षणी आम्ही या घरात, घराच्या अंगणात एकत्र आलो होतो. संध्याकाळी गावातून फिरून येताना किंवा लंगडय़ा मावशीच्या मेसमधून जेवून येताना थोडी वाट वाकडी करून नानांच्या घरी जाऊन येणं हा आमचा परिपाठ होता.

नानांची आणि माझी ओळख कशी झाली? त्यांचे वय तर माझ्या वडिलांहून अधिक. संघाच्या कार्यकर्त्यांचे प्रत्येक तरुण पिढीतील कार्यकर्त्यांशी संबंध असतातच म्हणावे, तर माझ्या बाबतीत तेही खरे नव्हते. मी नानांच्या घरी जाई. त्यांच्याशी खूप वेगवेगळ्या विषयावर बोलणे होई. पण नानांनी मला कधी शाखेवर येण्याचे सुचविले नाही की आग्रह केला नाही.

मी पहिल्यांदा परभणीला कृषी विद्यापीठात शिकायला गेलो, तेव्हा दहावीच्या वर्गात असताना डास चावून झालेल्या हिवतापाने खूप अशक्त झालो होतो. विद्यापीठाच्या ‘हेल्थ सेंटर’मध्ये जाऊन सगळ्या तपासण्या केल्या. रक्त तपासलं, इंजेक्शनचा पंधरा दिवसांचा ‘कोर्स’ पूर्ण केला. तेव्हा थोडी तब्येत सुधारली. मग हळूहळू इतरांचं बघून जिम्नॅशियममध्ये जाऊन व्यायामास सुरुवात केली. माझ्या ‘धूळपेरणी’ या कादंबरीत या प्रसंगाचे चित्रण आले आहे. एके दिवशी पाहिलं तर जिम्नॅशियमच्या शेजारच्याच हॉलमध्ये कुणी तरी एक शिक्षक पांढरी हाफपँट आणि वरती पांढरा टी-शर्ट घातलेले. योगासनाचा वर्ग घेत होते. मी दारात उभा राहून आतलं ते दृश्य पाहत होतो. शिक्षकाच्या सूचनेनुसार आतील पन्नास-साठ मुलं एकाग्रतेनं आसनं करीत होती. आपणही आत जाऊन त्यांच्यात सामील व्हावं असं वाटायला लागलं. पण मन धजेना. मुलं तर आपल्याच हॉस्टेलची; पण हे योगासनं शिकविणारे ‘सर’ कोण आहेत माहीत नाही. वाटायलं, ‘जाऊ द्या, बळंनं कुठं घुसावं. आपण आपला रोजचा व्यायाम करून हॉस्टेलवर निघून जावं.’ पण त्या जागेवरून हलावसंही वाटेना.

दोन-तीन दिवस असेच गेले. एके दिवशी मी असाच त्या दारात उभा होतो आणि पाठीमागून येऊन कुणी तरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी चमकून वळून पाहिले. प्रसन्न मुद्रेनं माझ्याकडं पाहत योगासनं शिकवायला येणारे ‘सर’ म्हणाले, ‘‘का रे! तू रोज दारात उभा राहून नुसता पाहातच असतोस. तुलाही यायचंय का योगासनं करायला?’’ मी थोडासा गोंधळून म्हणालो, ‘‘फी किती असते?’’ ते हसून म्हणाले ‘‘लेका, तुला मी फी घेतो म्हणून कुणी सांगितलं! चल, आजपासून तूही ये.’’

मला मनातून खूप आनंद झाला. तरी माझी भीड चेपायला खूप दिवस लागले आणि मग त्या योगासनाच्या वर्गाची आणि तो वर्ग घेणाऱ्या नाना वेलणकरांची कायमचीच साथसंगत जमली. नानांविषयी मी सगळ्या माझ्या बॅचमधल्या मुलांना सांगायला लागलो. तर किरण चालुक्य म्हणाला, ‘‘तुम्हाला माहिताय का? नाना वेलणकर संघाचे आहेत आणि त्यांची दोन मुलं सध्या आणीबाणीत आर.एस.एस.वर बंदी असल्याने मिसाखाली जेलमध्ये आहेत.’’ मला तेव्हा संघाविषयी काही फारशी माहितीच नव्हती. तेव्हा मी म्हणालो, ‘‘म्हणजे ग्रेटच की राव!’’ तर किरण म्हणाला, ‘‘म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही असं दिसतंय अजून.’’ मी गप्प बसलेला बघून किरण आणखी म्हणाला, ‘‘तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तिकडं संघाच्या शाखा भरविण्यावर बंदी आहे म्हणून इकडं हे योगासनाचे वर्ग घे, शिबिर घे असे उद्योग करीत आहेत. उद्या आणीबाणी उठली की तुम्हालाही संघाच्या शाखेवर बोलावतील. मी अधिक काही बोलत नाही. पण त्यांच्या फार नादी लागू नका. शेवटी तुमची मर्जी!’’

किरण, प्रवीण माझे पाटर्नर. किरणचे वडील आधी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार. जिल्हा बँकेचे अध्यक्ष. काँग्रेसमध्ये. प्रवीणचे वडील तर पंधरा वर्षांपासून काँग्रेसचे आमदार. इथं आल्यापासून मी किरणनं सांगितलेली कुठलीही गोष्ट ओलांडून मनानं काही करीत नव्हतो. पण योगासनाच्या वर्गाबाबत त्याचं मी काहीही ऐकायचं नाही असं ठरवलं. एक तर त्या संघाबिंघाचं आपल्याला काही फारसं देणं-घेणं नाही आणि नाना वेलणकर योगासनं शिकविताना प्रत्येक आसनाचे फायदे काय काय आहेत ते इतक्या लयदारपणे, एखादं स्तोत्र म्हणाल्यासारखं सांगत की ते नुसतं ऐकतच राहावं वाटे.

नंतर आणीबाणी उठली. आम्ही कृषी विद्यापीठात छात्र युवा संघर्ष वाहिनीची शाखा सुरू केली. त्यात नानांनी हिरीरीनं भाग घेतला. मग आम्ही हक्कानं नानांच्या घरी जायला लागलो. ते कधी हॉस्टेलवर यायला लागले. मग हे नेहमीचंच झालं. पुढे शेतकरी संघटनेची चळवळ झंझावातासारखी आली. आंदोलनं, लाठय़ा, काठय़ा, जेल, सभा, मेळावे, अधिवेशनं हे करून दमून भागून आलं की, नानांचं घर हे हक्काचं, विसाव्याचं, सुख-दु:खं बोलून हलकं करण्याचं ठिकाण झालं.

नानांची मुलगी वासंती. आमच्याबरोबर नेहमी वादविवाद, वक्तृत्व स्पर्धाना शिवाजी महाविद्यालयाकडून असायची. तिचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं आणि तिने मध्य प्रदेशमधील आदिवासी विभागात दोन वर्षे जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. नानांनी इतक्या सहजपणे संमती दिली की आम्ही आश्चर्यचकित झालो. आधीच एक मुलगा आसाममध्ये असाच पूर्ण वेळ काम करायला गेलेला. कृषी विद्यापीठात आम्ही वासंतीचा सत्कार करून निरोप दिला.

नानाजी देशमुखांच्या उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्य़ातील कामाविषयी आणि दीनदयाळ संस्थेविषयी नानांची आस्था अधिक. दोन-चार वेळा त्यांनी नानाजींशी माझी भेट घडवून आणली. कदाचित बीड जिल्ह्य़ात नानाजी देशमुख जे काम करू इच्छित होते, त्यात मी सहभागी व्हावं असं नाना वेलणकरांना मनातून कुठे तरी वाटत असावं. पण माझी विचार करण्याची पद्धत, शेतकरी संघटनेचं माझं काम, त्या संघटनेतील माझं स्थान याविषयी त्यांना पूर्ण कल्पना होती. म्हणूनच वयाचं खूप मोठं अंतर बाजूला सारून ते माझ्याशी सदैव मित्रत्वाच्या नात्यानेच वागले. इतरांच्या विचारसरणीचा आदर करणे आणि त्याची त्याची जीवनशैली त्याच्या त्याच्या पद्धतीने अंगीकारून तशी वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे हा फार मोठा दुर्मिळ गुण नानांकडे होता.

संघाची सर्व मोठी माणसं तेव्हा परभणीत आली म्हणजे नानांकडेच थांबत. त्या काही जणांची बौद्धिकंही आम्ही ऐकली. पण जे मनाला पटले नाही ते स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात नानांना आम्ही सांगत असू. तेही तितक्याच खेळकरपणे प्रतिवाद करीत. पण शक्यतो मतभेदांच्या मुद्दय़ांपेक्षा सहमतीच्या मुद्दय़ावर काय करता येईल याचाच नेहमी विचार करीत असत.

नाना पेशाने इंजिनीअर. नागपूरच्या खरे आणि तारकुंडे या बांधकाम व्यावसायिकांनी १९६०मध्ये परभणीच्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची सुरुवात केली, तेव्हा या बांधकामाचे स्थापत्य अभियंता म्हणून नारायण गोविंद वेलणकर परभणीत दाखल झाले आणि नंतर ते ‘नाना’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. कृषी महाविद्यालयाची एवढी देखणी इमारत आणि त्या इमारतीचा आराखडा नानांनी बनविला होता, हे त्यांनी आम्हाला कधी सांगितलं नाही आणि त्यांचं निधन होईपर्यंत आम्हाला माहीतही नव्हतं. नानांनी आयुष्यभर केलेल्या अनेक कामांचेदेखील असंच असण्याची शक्यता आहे. कामाचा कसला गाजावाजा नाही; त्यागाचा डांगोरा नाही.

आता जेव्हा केव्हा परभणीला जाणे होईल तेव्हा नानांच्या घरी निश्चित जाईन. पण तिथे प्रसन्न चित्ताने हसून स्वागत करायला नाना असणार नाहीत. ही रुखरुख कायमची राहून गेली. दुसरी एक रुखरुख मनाला सतावते आहे. नाना तुम्ही संघाचे होता; आयुष्यभर संघाचेच राहिलात म्हणून तुमच्या कार्याचे नीट मोजमापच झाले नाही की काय? मनात येऊन जाते अशी एक शंका. त्याची खंत बाळगण्याचा तुमचा स्वभाव नव्हता हे मला माहीत आहे. पण तुम्ही गेल्यावर तरी तुमचे मोठेपण आम्हाला कळो! अपेक्षा एवढीच.

Thursday, April 8, 2010

युनिकोड का प्रयोग

अपनी बोली... अपनी भाषा...

आज युनिकोड की सहायता से लेखन करने की तथा उसका अपनी भाषा के लिए प्रयोग करने की आवश्यकता सर्वमान्य है । युनिकोड के कई गुण है जिससे उसको अपनाना जरूरी हो जाता है ।


युनिकोड एक सॉफ्ट्वेअर प्रणाली जैसा है । उसको एक सॉफ्ट्वेअर की भाँति इंस्टॉल करना होता है । उसके लिए विंडोज के कंट्रोल पॅनेल  में "रिजनल लॅग्वेज सेटिंग" को सक्रिय करने की आवश्यकता होती है । इसके लिए प्राय: विंडोज की सिडी की आवश्यकता होती है; क्योंकि सॉफ्ट्वेअर का वह हिस्सा उसकी सिडी से जोडना पडता है ।

लेकिन कई बार विंडोज की सिडी उपलब्ध नही होती । इस स्थिति में युनिकोड को सक्रिय करने हेतु एक लिंक है ।
http://omicronlab.com/download/tools/iComplex_2.0.0.exe  
http://www.omicronlab.com/tools/icomplex-full.html 

यहाँ से कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट को लोड किया जा सकता है ।
इसको लोड करने के पश्चात http://bhashaindia.com/Downloads/Pages/home.aspx इस लिंक से आप हिंदी, मराठी, বাংলা, ગુજરાતી, ಕನ್ನಡ, आदि भाषाओं के लिए आपके ऑपरेटिंग सिस्टीम के अनुसार उचित Indic Input  फाईल लोड कर सकते है । उसके पश्चात इसी साईट पर दिए गए निर्देशानुसार अपने विंडोज सेटिंग में जाकर कंट्रोल पॅनेल में रिजनल और लँग्वेज सेटिंग में चुनी भाषा को सक्रिय करना है ।

विकल्प:

इस साईट पर जाने के अलावा एक और विकल्प भी उपलब्ध है: http://baraha.com/ इस साईट पर युनिकोड का रायटिंग पॅड का सॉफ्ट्वेअर नि:शुल्क उपलब्ध है । उसे लोड करने पर युनिकोड को सक्रिय किया जा सकता है ।

ये दोनो विकल्प किंचित जटिल है । किंतु एक बार युनिकोड सक्रिय होने पर मनचाही भाषा और मनचाही बोली में लिखना अतीव सरल है । यह जानकारी निम्न संदर्भ साधनों के बिना नही उपलब्ध हो सकती थी, इसलिए उन्हे धन्यवाद कह कर इस चिट्ठे का समापन होता है ।

संदर्भ वाचन:

1.http://tips-hindi.blogspot.com
2.http://baraha.com/
3.http://bhashaindia.com

Sunday, March 28, 2010

वेल डन "वेल डन अब्बा !"

"वेल डन अब्बा" यह हिंदी फिल्मी दुनिया से निकली एक नयी फिल्म है । कई मायनों मे यह फिल्म एक आनंदायदायक तथा प्रेरक अनुभव है, जो हमारा उत्साहवर्धन करती है । स्वदेस, रंग दे बसंती जैसी फिल्मों की श्रेणी में यह निश्चित रूप से आती है ।

यह फिल्म कई तरह से एक क्लासिक उदाहरण की प्रस्तुति करती है । सामाजिक पृष्ठभूमि में आज हम कई सारे मुद्दे, अनसुलझे सवाल तथा दिक्कतें देखते है । कई तरह की समस्याएं, प्रॉब्लेम्स, परेशानीयां हम भुगतते है । यह फिल्म इनमेंसे कई मुद्दों को बहुत सराहनीय एवं सरल तरिके से प्रस्तुत करती है । भ्रष्टाचार, सरकारी योजनाओं का जमिनी सच, ब्युरोक्रासी की सच्चाई, ग्रामीण लोगों की समस्याएं तथा इश्युज, इतनाही नहीं, सामाजिक संबंध, मुस्लीम समाज की परिस्थिती, उससे जुडे हुए जेंडर (लिंग-भेदभाव) इश्युज इन सभी का बहुत सराहनीय चित्रण इस फिल्म में किया गया है ।

आज की फिल्म इंडस्ट्री में इतनी सामाजिक संवेदनावाली फिल्म पाना एक सुखद अनुभव है । फिल्म ने सिर्फ जमिनी सच्चाई का चित्रण ही नही है, अपि तु इस परिस्थिती का सामना करने के तरिके भी बताए गए है । इस नजरिए से यह फिल्म एक जागरूकता के साधन से बिलकुल कम नही है । इसमें सूचना का अधिकार (राईट टू इन्फॉर्मेशन), सामाजिक आंदोलन का प्रयोग कैसे किया जाता है, यह दिखाने का रोचक प्रयास किया गया है ।

इस फिल्म की कहानी आंध्र प्रदेश के एक गाँव की है । इस गाँव में किस तरह बावडी- कुआँ बनाने की योजना का क्रियान्वयन किया जाता है, उसमें किस तरह का भ्रष्टाचार होता है, लाभार्थियों को कैसी कैसी दिक्कतों का सामना करना पडता है, यह दिखाया गया है । सिर्फ दिक्कतें नही; उसकों ठीक करने के प्रयास भी दिखाए गए है । इस प्रक्रिया से जुडे सभी मुद्दे फिल्माए गए है ।

इसके अलावा ग्रामीण सामाजिक जीवन में महिलाओं की स्थिती, मुस्लीम महिलाओं की दुनिया, उनकी बदलती सोच, उनके ख्वाब, उनके व्हॅल्यूज भी दर्शाए गए है । वंचित, पीडित अवस्था में भी कुछ करने का जस्बा क्या होता है, इसका एक उदाहरण दर्शाने का प्रयास यह फिल्म करती है । मनुष्य के आपसी नाते- रिलेशन्स, उनका बढना, जुडना भी बहोत अच्छे से दर्शाए गए है ।

ऐसा कहते है, की बंद मानसिकता को शिक्षा या ज्ञान से आज़ाद करने में दिक्कतें आती है । जहाँ ज्ञान पहुंचना कठिन है, वहाँ इस तरह फिल्म के माध्यम सें विचार पहुंचते है; तो नि:संदेह वे ज्यादा प्रभावी परिणाम ला सकते है । वास्तव जीवन को इतने खूबी से दर्शाया गया है, कि नि:संदेह लोग उसे खुद के जीवन से जोड सकते है । अगर इस फिल्म को जगह जगह दिखाया जाता है; तो नि:संदेह पुराने खयालात एवम् परंपरा के बंधन में जकडी हुई मानसिकता से खुद को आज़ाद करने की प्रक्रिया को बढावा मिलेगा । क्यों की इसकी परिभाषा तथा मॅसेज अत्यंत रोचक, सरल चित्रण द्वारा दिया गया है । अत: इस फिल्म को अवश्य देखना चाहिए; तथा उसे औरों को दिखाना चाहिए जिससे इसके मॅसेज को तथा इसकी प्रेरणा को बांटा जा सके ।